शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

जळगावात वाहतुकीच्या कोंडीने नागरिक हैराण, अजिंठा चौकात दीड तास कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 12:40 IST

चारही दिशांना लागल्या वाहनांच्या रांगा; वाहतूक पोलीस गायब

ठळक मुद्देनाईलाजास्तव वाहनांनी मार्ग बदललाअवजड वाहनांमुळे रहिवासी त्रस्त

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - शहरातील वाहतुकीच्या कोंडीने नागरिक कमालिचे त्रस्त आहेत. कोंडी दूर करण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजिंठा चौकात वाहनांची प्रचंड कोंडी होत असताना प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. शनिवारी सायंकाळी या चौकात तब्बल दीड तास प्रचंड गोंधळ होता. अशीच स्थिती सूरत रेल्वे गेटनजीक आहे. गेल्या चार दिवसांपासून दुहेरीकरणाची सेवा सुरु झाली. मात्र वारंवार गेट बंद होत असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. नियोजनाचा अभाव व हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे, त्याचा फटका नाहक नागरिकांना बसत आहे.कोंडी फोडण्यात प्रशासन अपयशीमहामार्गावरील अजिंठा चौकात शनिवारी सायंकाळी पाच ते साडे सहा या दीड तासात तर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांची ही गर्दी व अजिंठा चौकात होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जिल्हाधिका:यांनी 3 महिन्यांपूर्वी सातपुडा शोरुमला लागून असलेले पक्के अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला, मात्र या जागी आता प्रवाशी वाहतूक करणा:या वाहनांचे अतिक्रमण होऊ लागले. त्यामुळे अतिक्रमण व वाहतूक कोंडी दूर करण्याचा हेतूच साध्य झाला नाही. शनिवारी आठवडे बाजार असल्याने शहरात तसेच बाजार समितीत येणा:या वाहनांची संख्या लक्षणिय होती. असे असतानाही अजिंठा चौकात डय़ुटीवर फक्त एकच वाहतूक शाखेचा एकच पोलीस कर्मचारी हजर होता, त्यामुळे ही कोंडी दूर करताना त्याचेही नाकीनऊ आले. नाईलाजास्तव वाहनांनी मार्ग बदलला..भुसावळकडे कालिंका माता चौक, अजिंठाकडे बाजार समिती, शहराकडे एस.टी.वर्कशॉप तर धुळ्याकडेही एक कि.मी.र्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची कोंडी असल्याने अनेक एस.टी.बसचालकांनी महामार्गावरुन न जाता पांडे चौक, नेरी नाका व एस.टी.वर्कशॉप यामार्गे जाणे पसंत केले, त्यामुळे वाहतुकीची आणखीनच कोंडी झाली. प्रवेश नसताना या बसेस शहरातून गेल्या.अवजड वाहनांमुळे रहिवासी त्रस्तशिवाजीनगर पूल बंद असल्याने यावल, चोपडाकडे तसेच विदगावसह इतर गावांकडे जाणा:या बसेसही सूरत रेल्वे गेट या मार्गाने जात असतात़ तसेच डंपर, ट्रक, मालवाहू ही अवजड वाहने याच मागाने ये-जा करतात़ मुक्ताईनगर, गुड्ड राजानगर, एसएमआयटी कॉलेज परिसर, गुजराल पेट्रोलपंप भागातील रस्त्यांवरुन वाहनांचा वावर आह़े यामुळे रस्त्याची प्रचंड दैना झाली असून वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचा त्रास वाढला आह़े अपघातांच्या भितीने लहान मुलांना दिवसभर घरात कोंडून ठेवावे लागत़े