शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वाहतुकीच्या कोंडीने नागरिक हैराण, अजिंठा चौकात दीड तास कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 12:40 IST

चारही दिशांना लागल्या वाहनांच्या रांगा; वाहतूक पोलीस गायब

ठळक मुद्देनाईलाजास्तव वाहनांनी मार्ग बदललाअवजड वाहनांमुळे रहिवासी त्रस्त

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - शहरातील वाहतुकीच्या कोंडीने नागरिक कमालिचे त्रस्त आहेत. कोंडी दूर करण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजिंठा चौकात वाहनांची प्रचंड कोंडी होत असताना प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. शनिवारी सायंकाळी या चौकात तब्बल दीड तास प्रचंड गोंधळ होता. अशीच स्थिती सूरत रेल्वे गेटनजीक आहे. गेल्या चार दिवसांपासून दुहेरीकरणाची सेवा सुरु झाली. मात्र वारंवार गेट बंद होत असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. नियोजनाचा अभाव व हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे, त्याचा फटका नाहक नागरिकांना बसत आहे.कोंडी फोडण्यात प्रशासन अपयशीमहामार्गावरील अजिंठा चौकात शनिवारी सायंकाळी पाच ते साडे सहा या दीड तासात तर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांची ही गर्दी व अजिंठा चौकात होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जिल्हाधिका:यांनी 3 महिन्यांपूर्वी सातपुडा शोरुमला लागून असलेले पक्के अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला, मात्र या जागी आता प्रवाशी वाहतूक करणा:या वाहनांचे अतिक्रमण होऊ लागले. त्यामुळे अतिक्रमण व वाहतूक कोंडी दूर करण्याचा हेतूच साध्य झाला नाही. शनिवारी आठवडे बाजार असल्याने शहरात तसेच बाजार समितीत येणा:या वाहनांची संख्या लक्षणिय होती. असे असतानाही अजिंठा चौकात डय़ुटीवर फक्त एकच वाहतूक शाखेचा एकच पोलीस कर्मचारी हजर होता, त्यामुळे ही कोंडी दूर करताना त्याचेही नाकीनऊ आले. नाईलाजास्तव वाहनांनी मार्ग बदलला..भुसावळकडे कालिंका माता चौक, अजिंठाकडे बाजार समिती, शहराकडे एस.टी.वर्कशॉप तर धुळ्याकडेही एक कि.मी.र्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची कोंडी असल्याने अनेक एस.टी.बसचालकांनी महामार्गावरुन न जाता पांडे चौक, नेरी नाका व एस.टी.वर्कशॉप यामार्गे जाणे पसंत केले, त्यामुळे वाहतुकीची आणखीनच कोंडी झाली. प्रवेश नसताना या बसेस शहरातून गेल्या.अवजड वाहनांमुळे रहिवासी त्रस्तशिवाजीनगर पूल बंद असल्याने यावल, चोपडाकडे तसेच विदगावसह इतर गावांकडे जाणा:या बसेसही सूरत रेल्वे गेट या मार्गाने जात असतात़ तसेच डंपर, ट्रक, मालवाहू ही अवजड वाहने याच मागाने ये-जा करतात़ मुक्ताईनगर, गुड्ड राजानगर, एसएमआयटी कॉलेज परिसर, गुजराल पेट्रोलपंप भागातील रस्त्यांवरुन वाहनांचा वावर आह़े यामुळे रस्त्याची प्रचंड दैना झाली असून वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचा त्रास वाढला आह़े अपघातांच्या भितीने लहान मुलांना दिवसभर घरात कोंडून ठेवावे लागत़े