शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जळगावकरांना नव्या वर्षात मिळू शकते ‘अमृत’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:10 IST

अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजना कामाला सुरुवात - ११ नोव्हेंबर २०१७ मुदत - ११ नोव्हेंबर २०१९ मुदतवाढ - मार्च २०२१ ...

अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजना

कामाला सुरुवात - ११ नोव्हेंबर २०१७

मुदत - ११ नोव्हेंबर २०१९

मुदतवाढ - मार्च २०२१

निधी - २०० कोटी

एकूण पाइपलाइन - ६२४ किमी

पूर्ण झालेले काम - ५०० किमी

सध्यस्थिती - शहरात एकूण योजनेचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, पाण्याच्या टाक्यांचे कामदेखील ७० टक्के झाले आहे. मार्चपर्यंत उर्वरित काम पूर्ण करायचे आहे.

काय होईल फायदा - ही योजना मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासह योजनेंतर्गत वॉटरमीटर बसविण्याचे कामदेखील पूर्ण झाल्यास जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.

दररोज वाया जाणाऱ्या लाखो लीटर पाण्याची होणार बचत

शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई १३० लिटरप्रमाणे एकूण ७० मिलियन लिटर पाण्याची आवश्यकता जळगावकरांना आहे. शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणाहून ९६ एमएलडी पाणी दररोज घेतले जाते. शुद्धीकरण करून ७६ एमएलडी पाणी गिरणा टाकीत सोडले जाते. शुद्धीकरणादरम्यान २० एमएलडी पाण्याचे लॉसेस होतात. तसेच शहराला पाणीपुरवठा होत असताना मोठ्या प्रमाणात गळत्यांचे प्रमाण आहे. शहरात पाणी मुबलक असले तरी वितरण व्यवस्था ४० वर्षे जुनी आहे. मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात ४०० हून अधिक ठिकाणी लहानमोठ्या गळत्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यादरम्यान हजारो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे दरमाणसी निर्धारित पाणी पोहोचविता येत नाही. ‘अमृत’चे काम पूर्ण झाल्यानंतर दररोज वाया जाणाऱ्या लाखो लीटर पाण्याची बचत होणार आहे.