शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जळगाव : चोपडा, धानोऱ्यात शांतता; मंडळांनी नियमांचे पालन करावे ​​​​​​​- पोलीस अधीक्षक

By सुनील पाटील | Updated: September 5, 2022 20:34 IST

अपर पोलीस अधीक्षक ठाण मांडून

जळगाव : चोपडा शहर व तालुक्यातील धानोरा येथे पाचव्या दिवशी बाप्पाच्या विसर्जनात किरकोळ वादाच्या घटना घडल्या असल्या तरी तेथील विसर्जन शांततेत पार पडले आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी चोपड्यात अजूनही ठाण मांडून आहेत. जिल्ह्यात सातव्या दिवशी २३३ मंडळांकडून विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहे. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

चोपडा व धानोरा येथे वाद झालेले असले तरी त्यात बैठका घेऊन तोडगा काढण्यात आलेला आहे. जळगाव शहरात वाद्याच्या काही वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. रात्री दहा वाजेनंतर कोणीही वाद्य वाजवू नये. मिरवणुकांना कितीही वेळ लागला तरी पूर्ण वेळ पोलीस बंदोबस्त राहणार आहे. जिल्ह्यात ९ व्या दिवशी ८९ तर दहाव्या दिवशी एक हजार २४४ मंडळांकडून विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्या यासाठी अजूनही शांतता समितीच्या बैठका घेतल्या जात आहेत.

संवेदनशील भागात अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्या ठिकाणी शीघ्र कृती दल, पोलीस, द्रुत कार्य दल अर्थात आरएएफ, आरसीपी आदींचा ताफा तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक शहरात संवदेनशील भागातून पथसंचलन केले जात असल्याचे पोलीस अधीक्षक मुंढे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव