शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

उमेदवाराच्याच हातात आहेत ८० गुण, ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले अर्ज बाद

By सुनील पाटील | Updated: October 14, 2023 21:10 IST

जळगाव महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या कंत्राटी भरतीत १०० गुण असणार आहेत

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या कंत्राटी भरतीत १०० गुण असणार आहेत. त्यातील तब्बल ८० गुण हे उमेदवाराच्याच हातातील असून २० गुण मौखिक चाचणीसाठी असणार आहे. ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. मौखिक चाचणीत विषयज्ञान, दृष्टीकोन, शारिरिक क्षमता, कर्तव्यनिष्ठा व आज्ञाधारकपणा इत्यादी घटकांची तपासणी होणार असल्याची माहिती महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिली.

महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता (बांधकाम, पाणी पुरवठा व विद्युत), रचना सहायक, आरेखक, अग्निशमन फायरमन, विजतंत्री, वायरमन, आरोग्य निरीक्षक व टायपिस्ट (संगणक चालक) आदींचे ८६ पदे कंत्राटी पध्दतीने भरली जाणार आहेत. ३ ऑक्टोबरपासून अर्ज मागवायला सुरुवात झालेली आहेत. १३ ऑक्टोपर्यंत १ हजार ४५९ उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत. २० ऑक्टोबर शेवटची तारीख आहे.शहरातील उमेदवार असेल तर १० गुण असतील. जळगाव तालुक्यातील असेल तर ७, जिल्ह्यातील ५ व इतर जिल्ह्यातील असेल तर २ गुण मिळणार आहेत.

शैक्षणिक अर्हतेत ५० गुण मिळविणाऱ्यांमध्ये ८० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण असलेल्याला ५० गुण मिळणार असून ७५ ते ७९ टक्के गुण प्राप्त करणाऱ्याला ४० गुण विहित असतील. ६० ते ७४ टक्के असलेल्याला ३० गुण, ५० ते ५९ टक्के असलेल्याला २० व ४० ते ४९ टक्के गुण असलेल्या उमेदवाराला १० गुण विहित करण्यात आले आहेत. शासकीय व निमशासकीय संस्थांकडीलच अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावexamपरीक्षा