शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जळगाव मनपा निवडणूक : आयाराम- गयारामांचा फरक नाही - सुरेशदादा जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 12:55 IST

जनता योग्य निर्णय घेईल

ठळक मुद्देसर्व जागांसाठी सक्षम उमेदवार तयार

जळगाव : राजकारणात आयाराम गयाराम हा प्रकार सुरुच असतो. याचा मात्र आम्हाला काही फरक नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी महापौर ललित कोल्हे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत दिली. आमच्याजवळ सर्व जागांसाठी प्रबळ उमेदवार असून जनताच योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.मनसेच्या सर्व १२ नगरसेवकांसह महापौर ललित कोल्हे यांनी १० दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच गत मनपा निवडणुकीनंतर खान्देश विकास आघाडीस पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत सुरेशदादांसोबत राहून निवडणूक लढविण्याचे त्यांनी जाहीर केले आणि लगेचच आपला निर्णय फिरवून भाजपात रविवारी सायंकाळी आपल्या ५ नगरसेवकांसह प्रवेश केला.या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी रात्री त्यांची भेट घेतली असता ‘लोकमत’ शी बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारणात अशा घडामोडी घडतच असतात. याबाबत आपल्याला आश्चर्य नाही. आम्ही सक्षम असून जनताच काय ते ठरवेल. आमच्या सोबत जनता नेहमी राहीली आहे व आताही राहील याचा विश्वास असल्याचेही सुरेशदादांनी सांगितले.रात्री उशिरा पर्यंत कार्यकर्त्यांची गर्दीसुरेशदादा जैन यांच्या शिवाजी नगरातील निवासस्थानी इच्छुक उमेदवार तसेच कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी होती. राजकीय घडामोडीची या ठिकाणीही चर्चा होती. मात्र जे आता सोबत नाही, ते गेल्या निवडणुकीतही विरोधात होते. त्यामुळे काहीच फरक पडणार नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.युती झाली तर ठिकयुती होणार की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र आम्हाला अजूनही अधिकृत काही निरोप नाही. त्यामुळे याबाबत आताच अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. परंतु युती झाली तरी ठिक व नाही झाली तरी काही चिंता नाही. आमच्याजवळ सर्व ७५ जागांवर चांगले उमेदवार आहेत, असेही सुरेशदादा जैन यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव