शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जळगाव मनपा निवडणूक : मुंबई, पुण्यातील मतदारांसाठी उमेदवारांकडून आराम बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 12:57 IST

मते आपल्या पारडण्यात पडण्यासाठी धडपड

ठळक मुद्दे३१ जुलैला सकाळी व रात्री येण्याची व्यवस्थामतदानाची टक्केवारी वाढणार

अजय पाटीलजळगाव : मनपा निवडणुकीत भाजपा व शिवसेनेमध्ये मोठी चुरस आहे. १२ ठिकाणी भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत असून अनेक ठिकाणी तिरंगी लढत रंगणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारासाठी एक-एक मत महत्वाचे ठरणार आहे. १ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मतदानासाठी जे मतदार मुंबई, पुण्याला स्थायिक आहेत. त्यांच्यासाठी उमेदवारांनी आतापासूनच खाजगी आराम बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहरातील सुमारे १० हजारहून अधिक मतदार हे मुंबई, पुणे येथे सध्या स्थायिक आहेत. या मतदारांनी मनपा निवडणुकीसाठी मतदान करावे यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रभागातील अशा मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून अशा मतदारांशी मोबाईलव्दारे संपर्क साधला जात असून, त्यांच्या सोईने येण्या-जाण्याची व्यवस्था करुन दिली जात आहेत.मतदानाची टक्केवारी वाढणारबाहेरच्या शहरांमध्ये राहत असलेल्या १० हजारहून अधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावला तर याचा फायदा उमेदवारांना जरी होणार असला तरी यामुळे मतदानाचा टक्का देखील वाढणार आहे. मात्र उमेदवारांकडून वाहनांवर होणाºया खर्चाकडे निवडणूक खर्च विभागाचे लक्ष आहे.३१ जुलैला सकाळी व रात्री येण्याची व्यवस्था१ आॅगस्टला मतदान असल्याने मुंबई व पुण्याहून सकाळी व सायंकाळी खाजगी आराम बसेस जळगावकडे येणार आहेत. त्यानंतर १ आॅगस्टला ज्या मतदारांना मतदान करून रवाना व्हायचे आहे. त्यांच्यासाठी देखील खाजगी आराम बसेस बुकींग करण्यात आली आहे. ज्या मतदारांना काही दिवस शहरात थांबायचे अशा मतदारांना प्रवासाचे भाडे दिले जाणार आहे. मुंबई, पुणे व्यतिरीक्त सूरत, नाशिक किं वा इतर शहरात राहणाºया मतदारांशी संपर्क साधून त्यांना रेल्वेचे तिकीट काढून दिले जात आहे. तर जवळपासच्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये राहणाºया मतदारांना मतदानाच्या दिवशी आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव