शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जळगाव मनपा ३९७ खुले भूखंड ताब्यात घेणार, दप्तरी दाखल करारनामे मागवले

By अमित महाबळ | Updated: April 29, 2023 17:12 IST

शहरातील खुले भूखंड वेगवेगळ्या संस्थांच्या ताब्यात असून, त्यांच्याकडून ते परत घेण्यासाठी महापालिका प्रशासनाची नुकतीच बैठक झाली.

जळगाव : शहरातील खुले भूखंड वेगवेगळ्या संस्थांच्या ताब्यात असून, त्यांच्याकडून ते परत घेण्यासाठी महापालिका प्रशासनाची नुकतीच बैठक झाली. कारवाई करण्यापूर्वी करारनाम्यांची तपासणी केली जाणार आहे. त्याची मागणी नगररचना विभागाकडे करण्यात आली आहे.

शहरातील ३९७ खुले भूखंड खासगी संस्थांच्या ताब्यात आहेत. त्यांचा नियमबाह्यपणे वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हे भूखंड पुन्हा महापालिकेकडे घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर गठित समितीची नुकतीच बैठक झाली. भूखंड वाटप करताना संस्थांशी करारनामे व ठराव करण्यात आले आहेत. कारवाई करण्यापूर्वी करारनाम्यात नेमके काय म्हटले आहे याची माहिती उपायुक्त गणेश चाटे यांनी मागवली आहे. ही कागदपत्रे नगररचना विभागात आहेत. ती सादर करावीत, असे या विभागाला कळविण्यात आले आहे. 

दरम्यान, बेसमेंटमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे या प्रकरणात देखील कारवाई प्रस्तावित आहे. नगररचना विभाग प्रत्येक प्रकरणाची सुनावणी घेऊन त्यानंतर एकत्रित कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.