शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

ठिबकमधील पायाभूत कामगिरीमुळे जळगावचे नाव पोहचले जगात - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 12:21 IST

पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक

ठळक मुद्देठिबक तंत्रज्ञानात क्रांती जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव : पाण्याचे वाढते महत्व लक्षात घेता शेतीसाठी ठिबकमधील पायाभूत कामगिरीमुळे जळगावचे नाव देशातच नव्हे तर जगात पोहचले आहे, असे प्रतिपदान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.एमआयडीसी भागात रमेश पाटील यांच्या ठिबक साहित्याच्या फॅक्टरीचे उद्घाटन रविवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशात ६० टक्के शेती ही कोरडवाहू आहे. शेतीसाठी पाण्याची गरज ओळखून पाण्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. यासाठी ठिबक तंत्रज्ञान महत्वाचे आहे. जळगावच्या जैन इरिगेशनने ठिबक तंत्रज्ञानात क्रांती करुन जळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. शेतीशी निगडीतच हा व्यवसायाचे या ठिकाणी उद्घाटन असल्याने मी आवर्जूून या कार्यक्रमाला आलो, असेही ते म्हणाले.दरम्यान, या आधी विमानतळावर त्यांचे सकाळी दहा वाजेच्या दरम्यान आगमन झाले. यावेळी पक्षाचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव