शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

जळगाव जिल्ह्यात आठवडाभरात १४ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:05 IST

पावसाची ५० टक्केकडे वाटचाल

जळगाव : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील पावसाच्या टक्केवारीत आठवडाभरातच १४.२ टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाची टक्केवारी ४७.४ टक्केवर पोहचून पन्नाशीकडे वाटचाल सुरू आहे. त्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणसाठ्यातही वाढ होऊन बळीराजाही सुखावला आहे.यंदाही उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने सध्या गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखविली आहे. त्यात शनिवार व रविवारच्या दमदार पावसाने नदी-नाले, ओढ्यांना पूर आला आहे. जळगाव शहरातही पावसाच्या पाण्याने ठिकठिकाणी तळे साचले आहेत.आठवडाभरात टक्केवारीत मोठी वाढपावसाळ््याचे दोन महिने संपत आले तरी जुलै अखेरपर्यंत केवळ ३३.२ टक्केच पाऊस झाला. मात्र गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाच्या टक्केवारीत आठवडाभरातच थेट १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २७ जुलै रोजी ३३.२ टक्केवर असलेली पावसाची टक्केवारी दररोज वाढत गेली. यामध्ये २८ जुलै रोजी एकाच दिवसात ५.३ टक्क्यांनी वाढ होऊन त्या दिवशी पावसाची टक्केवारी ३८.५ टक्केवर पोहचली. ३० रोजी पावसाच्या टक्केवारीने चाळीशी गाठली. त्यानंतरही ही वाढ सुरूच राहून ४ आॅगस्ट रोजी पावसाची टक्केवारी ४७.४ टक्केवर पोहचली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव