शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

जळगाव जिल्ह्यात १६० गावांना टँकरद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:26 IST

पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची भिती

जळगाव : जिल्ह्यात यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ असून पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. एप्रिल महिना संपत आला असताना जिल्ह्यातील तब्बल १६० गावांना १४६ टँकर्स द्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून ही समस्या अधिक तीव्र होण्याची भिती व्यक्त होत आहे. यंदा २१० गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.२५२ गावांमध्ये २५८ विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यातील २५२ गावांमध्ये २५८ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात सर्वाधिक ४७ गावे जामनेर तालुक्यातील आहेत. तर अमळनेर तालुक्यातील ३४, धरणगाव तालुक्यातील ३५, एरंडोल १७, मुक्ताईनगर २६, पाचोरा २७, चाळीसगाव १७ तर पारोळा तालुक्यातील १६ गावांचा समावेश आहे. ४६ गावांमध्ये ४३ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना केल्या आहेत.अमळनेर तालुक्यात सर्वाधिक गावेजिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून सध्या तब्बल ४७ गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यातीलच २८ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पारोळा तालुक्यात २७ गावांना २२ टँकर, चाळीसगाव २६ गावांना २९ टँकर, पाचोरा १२ गावांना १२ टँकर तर जळगाव तालुक्यात २, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी १ गावला, भुसावळ तालुक्यातील ३, बोदवड ५, भडगाव तालुक्यातील ४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव