शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जळगाव जिल्ह्यात १६० गावांना टँकरद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:26 IST

पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची भिती

जळगाव : जिल्ह्यात यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ असून पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. एप्रिल महिना संपत आला असताना जिल्ह्यातील तब्बल १६० गावांना १४६ टँकर्स द्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून ही समस्या अधिक तीव्र होण्याची भिती व्यक्त होत आहे. यंदा २१० गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.२५२ गावांमध्ये २५८ विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यातील २५२ गावांमध्ये २५८ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात सर्वाधिक ४७ गावे जामनेर तालुक्यातील आहेत. तर अमळनेर तालुक्यातील ३४, धरणगाव तालुक्यातील ३५, एरंडोल १७, मुक्ताईनगर २६, पाचोरा २७, चाळीसगाव १७ तर पारोळा तालुक्यातील १६ गावांचा समावेश आहे. ४६ गावांमध्ये ४३ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना केल्या आहेत.अमळनेर तालुक्यात सर्वाधिक गावेजिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून सध्या तब्बल ४७ गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यातीलच २८ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पारोळा तालुक्यात २७ गावांना २२ टँकर, चाळीसगाव २६ गावांना २९ टँकर, पाचोरा १२ गावांना १२ टँकर तर जळगाव तालुक्यात २, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी १ गावला, भुसावळ तालुक्यातील ३, बोदवड ५, भडगाव तालुक्यातील ४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव