शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

जळगाव जिल्ह्यात १६० गावांना टँकरद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:26 IST

पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची भिती

जळगाव : जिल्ह्यात यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ असून पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. एप्रिल महिना संपत आला असताना जिल्ह्यातील तब्बल १६० गावांना १४६ टँकर्स द्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून ही समस्या अधिक तीव्र होण्याची भिती व्यक्त होत आहे. यंदा २१० गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.२५२ गावांमध्ये २५८ विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यातील २५२ गावांमध्ये २५८ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात सर्वाधिक ४७ गावे जामनेर तालुक्यातील आहेत. तर अमळनेर तालुक्यातील ३४, धरणगाव तालुक्यातील ३५, एरंडोल १७, मुक्ताईनगर २६, पाचोरा २७, चाळीसगाव १७ तर पारोळा तालुक्यातील १६ गावांचा समावेश आहे. ४६ गावांमध्ये ४३ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना केल्या आहेत.अमळनेर तालुक्यात सर्वाधिक गावेजिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून सध्या तब्बल ४७ गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यातीलच २८ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पारोळा तालुक्यात २७ गावांना २२ टँकर, चाळीसगाव २६ गावांना २९ टँकर, पाचोरा १२ गावांना १२ टँकर तर जळगाव तालुक्यात २, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी १ गावला, भुसावळ तालुक्यातील ३, बोदवड ५, भडगाव तालुक्यातील ४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव