शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जळगाव न्यायालयात अन्न भेसळच्या १९ खटल्यात सव्वा तीन लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:07 IST

 अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार बुधवारी न्यायालयात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात १९ खटले निकाली काढण्यात आले. या खटल्यातील ३२ जणांकडून ३ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, हे अभियान यशस्वी झाल्याने आता तालुकास्तरावरही अभियान राबविले जाणार आहे.

ठळक मुद्देविशेष अभियान  आता तालुकास्तरावर राबविणार अभियान१९ खटल्यात ३२ आरोपी

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,७ :  अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार बुधवारी न्यायालयात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात १९ खटले निकाली काढण्यात आले. या खटल्यातील ३२ जणांकडून ३ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, हे अभियान यशस्वी झाल्याने आता तालुकास्तरावरही अभियान राबविले जाणार आहे.दाखल खटल्यांचा निपटारा करण्यासाठी बुधवारी न्या. एस.एस.घोरपडे यांच्या समक्ष विशेष न्यायालय भरविण्यात आले. यात अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त मिलिंद शहा, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, व्यापारी असोसिएशनचे ललित बरडिया यांच्यासह अधिकारी आणि जिल्हा व्यापारी महामंडाळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ हा कायदा ४ आॅगस्ट २०११ रोजी संपुष्टात आला. त्याऐवजी अन्न सुरक्षा व मानके हा कायदा २००६ हा कायदा ५ आॅगस्ट २०११ रोजी अस्तित्वात आला. अन्न भेसळ कायद्यांतर्गत मानकानुसार नसलेल्या व लेबल व्यवस्थित न लावलेले अनेक प्रकरणे वर्षानूवर्ष प्रलंबित होती. दंड आकारुन प्रकरणे निकाली काढण्यासाठी अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट, अन्न सुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे, नाशिक विभागाचे सह आयुक्त उदय वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान राबविण्यात आले.