शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानातून चिरकाल टिकणारे योगदान देणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:12 IST

युवा संशोधक डॉ़ दिनेश सावंत

ज्ञान व महितीची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे असते, लहानपणापासून संशोधन वृत्ती जोपासल्यास योग्य पद्धतीने मार्गक्रमण केल्यास एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ बनण्यास तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, - डॉ़ दिनेश सावंत-------------------------------------------------------आनंद सुरवाडे ।जळगाव : ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक दडलेला असतो, गरज असते त्यांना योग्य दिशा देण्याची मार्गदर्शनाची़ एकीकडे संशोधकांची उणीव भासते, मात्र दुसरीकडे अभियांत्रिकीकडे कल अधिक दिसतो़ विज्ञानात मोठ्या संधी उपलब्ध असून यातून देशासाठी चिरकाळ टिकणारे योगदान तुम्ही देऊ शकता, असे मत युवा शास्त्रज्ञ डॉ़ दिनेश सावंत (धुळे) यांनी व्यक्त केले़ जळगावात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़प्रश्न : आपल्या संशोधक होण्याच्या प्रवासाबद्दल काय सांगाल ?डॉ़ सावंत : धुळे येथील जय हिंद महाविद्यालयातून बीएस्सी केली त्यानंतर अहमदनगर येथून एमएस्सी केली़ घरची परिस्थिती अगदी बेताची होती़ मात्र शिक्षणावर भर होता़ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएच.डी. केली़ यात बेस्ट थेसीस अवार्ड मिळाला़ युवा संशोधन पुरस्कार मिळाला, जपानला प्रा़ रायोजी नयोरी यांच्या मार्गदर्शनाखाली संधोधनाची संधी मिळाली़ जर्मनीत एक वर्ष संशोधन केले़ त्यानंतर आयआयटी धनबाद येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते़नुकतीच पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली़ संशोधन क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध असल्याचे बघून याबाबत सावंत इनोव्हेटीव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक महाविद्याल मार्गदर्शनपर व्याख्याने दिली जातात़ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काय करावेग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्य सुप्त गुण असतात विज्ञानात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे़ आज संशोधकांची उणीव भासते, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या क्षेत्रात ते स्वत:सह परिसराचे भविष्य उज्ज्वल करू शकतात़संशोधनाचे देशसेवेत कसे महत्त्व आहेविज्ञान हा एक अमुलाग्र घटक आहे़ आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत़ प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा वाटा असतो विज्ञानातून नवनवीन संशोधन करून देशहित साधता येते, देशाचे नावलौकिक होतो.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव