शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

विज्ञानातून चिरकाल टिकणारे योगदान देणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:12 IST

युवा संशोधक डॉ़ दिनेश सावंत

ज्ञान व महितीची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे असते, लहानपणापासून संशोधन वृत्ती जोपासल्यास योग्य पद्धतीने मार्गक्रमण केल्यास एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ बनण्यास तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, - डॉ़ दिनेश सावंत-------------------------------------------------------आनंद सुरवाडे ।जळगाव : ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक दडलेला असतो, गरज असते त्यांना योग्य दिशा देण्याची मार्गदर्शनाची़ एकीकडे संशोधकांची उणीव भासते, मात्र दुसरीकडे अभियांत्रिकीकडे कल अधिक दिसतो़ विज्ञानात मोठ्या संधी उपलब्ध असून यातून देशासाठी चिरकाळ टिकणारे योगदान तुम्ही देऊ शकता, असे मत युवा शास्त्रज्ञ डॉ़ दिनेश सावंत (धुळे) यांनी व्यक्त केले़ जळगावात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़प्रश्न : आपल्या संशोधक होण्याच्या प्रवासाबद्दल काय सांगाल ?डॉ़ सावंत : धुळे येथील जय हिंद महाविद्यालयातून बीएस्सी केली त्यानंतर अहमदनगर येथून एमएस्सी केली़ घरची परिस्थिती अगदी बेताची होती़ मात्र शिक्षणावर भर होता़ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएच.डी. केली़ यात बेस्ट थेसीस अवार्ड मिळाला़ युवा संशोधन पुरस्कार मिळाला, जपानला प्रा़ रायोजी नयोरी यांच्या मार्गदर्शनाखाली संधोधनाची संधी मिळाली़ जर्मनीत एक वर्ष संशोधन केले़ त्यानंतर आयआयटी धनबाद येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते़नुकतीच पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली़ संशोधन क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध असल्याचे बघून याबाबत सावंत इनोव्हेटीव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक महाविद्याल मार्गदर्शनपर व्याख्याने दिली जातात़ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काय करावेग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्य सुप्त गुण असतात विज्ञानात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे़ आज संशोधकांची उणीव भासते, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या क्षेत्रात ते स्वत:सह परिसराचे भविष्य उज्ज्वल करू शकतात़संशोधनाचे देशसेवेत कसे महत्त्व आहेविज्ञान हा एक अमुलाग्र घटक आहे़ आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत़ प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा वाटा असतो विज्ञानातून नवनवीन संशोधन करून देशहित साधता येते, देशाचे नावलौकिक होतो.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव