शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपाच्या स्थायी समिती सभेत गाजला अतिक्रमणांचा विषय

By admin | Updated: April 7, 2017 19:05 IST

पुढील आठवडय़ात नोटरी नसलेल्या या ठिकाणच्या सर्व अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले.

जळगाव : मनपाच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत रामदास कॉलनी चौक, रामानंदनगर रस्त्यावरील अतिक्रमणांचा विषय गाजला. अखेर पुढील आठवडय़ात नोटरी नसलेल्या या ठिकाणच्या सर्व अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले. नोंदणी केलेल्यांचीच पर्यायी व्यवस्था करणारआयुक्तांनी सांगितले की, ज्यांनी मनपाकडे नोंदणी केली असेल त्यांचीच पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी मनपा घेणार आहे. तसेच पुढील आठवडय़ात या सर्व अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण निमरूलन विभागाच्या अधीक्षकांना दिले. अतिक्रमणे हटविण्यास अडचण काय ?स्थायी समितीच्या सभेत मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी रामदास कॉलनीच्या मु.जे. महाविद्यालयाजवळील चौकात रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांचे तसेच काही टप:यांचे अतिक्रमण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी लोकशाहीदिनात दोन-तीन वेळा तक्रारी केल्या. तसेच अतिक्रमण निमरूलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांच्याकडेही तक्रार केली.  मात्र या अतिक्रमणांवर कारवाई तर झालीच नाही, उलट अतिक्रमण निमरूलन विभागाचे कर्मचारी अतिक्रमणधारकांना नगरसेवकांची तक्रार आहे. त्यांना भेटून घ्या, असे सांगत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत कारवाई का होत नाही? याचा जाब विचारला. त्यावर अधीक्षक खान यांनी दूध केंद्राची मुदत संपली असल्याने त्यास काही मुदत दिली. तसेच टप:यांनाही मुदत दिली. तर भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करू नये असे नगरसेविका उज्‍जवला बेंडाळे यांचे म्हणणे असल्याने कारवाई केलेली नसल्याचे सांगितले. त्यावर बेंडाळे यांनी टपरीधारकांवर कारवाई करू नका, असे सांगितलेले नाही. केवळ भाजीपाला विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मनपानेच आम्हाला पत्र देऊन जागा सुचविण्यास सांगितले असल्याने पर्यायी व्यवस्था होईर्पयत कारवाई करू नका, असे सांगितले. मात्र त्यांच्यावरही कारवाईस आपला विरोध नसल्याचे सांगितले.सर्वच अतिक्रमण पूर्वीसारखेचनगरसेवक जोशी यांनी शहरातील सर्वच अतिक्रमण पूर्वीसारखे झाले आहे. मग हे नवीन भाजीपाला विक्रेते कुठून आले? असा सवाल केला. तर नगरसेविका बेंडाळे यांनी रामानंदनगर रस्त्यावरील निम्मे अतिक्रमण अद्यापही जैसे-थेच असून गिरणा टाकीच्या भिंतीलगतही पक्के अतिक्रमण झाले आहे. त्यावरही कारवाई झालेली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.  तर नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी आरटीओ ऑफीजवळील अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली.