शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

गिरणा धरणात ११ टक्क्यांवर पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 20:27 IST

चाळीसगाव : नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद, ठेंगोडा आणि हरणबारी या चार धरणातून गिरणा धरणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे ...

चाळीसगाव : नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद, ठेंगोडा आणि हरणबारी या चार धरणातून गिरणा धरणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गिरणा धरणाची पातळी गेल्या दोन दिवसात सुमारे ३ टक्क्यांनी वाढली आहे. या पाण्याच्या विसर्गाने गिरणा धरणात शनिवारी सायंकाळी सहा पर्यंत एकूण ११.६६ टक्के पाणी साठा झाला होता.नाशिक जिल्ह्यातील ही धरणे गिरणा धरणाच्या वरील भागात असून या धरणांमध्ये साठा चांगला झाल्यानंतरच या धरणातून पाणी सोडले जाते. यानुसार शुक्रवार पासून चणकापूर धरणातून ७६३० क्युसेस, पुनद धरणातून २४०१ क्युसेस, ठेंगोडा धरणातून ८९३९ क्युसेस तर हरणबारी धरणातून १२२२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.या पाण्याच्या प्रवाहामुळे ३ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गिरणा धरणात ५ हजार ११७ दलघफू इतका म्हणजे ११.६६ टक्के पाणी साठा झाला होता.नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने आणखी एक- दोन दिवसात या धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील,शाखा अभियंता एस. आर.पाटील यांनी दिली.