शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गिरणा धरणात ११ टक्क्यांवर पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 20:27 IST

चाळीसगाव : नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद, ठेंगोडा आणि हरणबारी या चार धरणातून गिरणा धरणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे ...

चाळीसगाव : नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद, ठेंगोडा आणि हरणबारी या चार धरणातून गिरणा धरणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गिरणा धरणाची पातळी गेल्या दोन दिवसात सुमारे ३ टक्क्यांनी वाढली आहे. या पाण्याच्या विसर्गाने गिरणा धरणात शनिवारी सायंकाळी सहा पर्यंत एकूण ११.६६ टक्के पाणी साठा झाला होता.नाशिक जिल्ह्यातील ही धरणे गिरणा धरणाच्या वरील भागात असून या धरणांमध्ये साठा चांगला झाल्यानंतरच या धरणातून पाणी सोडले जाते. यानुसार शुक्रवार पासून चणकापूर धरणातून ७६३० क्युसेस, पुनद धरणातून २४०१ क्युसेस, ठेंगोडा धरणातून ८९३९ क्युसेस तर हरणबारी धरणातून १२२२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.या पाण्याच्या प्रवाहामुळे ३ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गिरणा धरणात ५ हजार ११७ दलघफू इतका म्हणजे ११.६६ टक्के पाणी साठा झाला होता.नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने आणखी एक- दोन दिवसात या धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील,शाखा अभियंता एस. आर.पाटील यांनी दिली.