शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजना जाहीर

By admin | Updated: June 16, 2014 12:44 IST

जिल्ह्याचा राज्य शासनाने खरीप हंगामासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये सहभाग केला आहे. कापूस व इतर पिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

जळगाव : जिल्ह्याचा राज्य शासनाने खरीप हंगामासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये सहभाग केला आहे. कापूस व इतर पिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. 
भारतीय कृषी विमा कंपनीतर्फे महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरून ही योजना राबविली जाईल. जिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. त्याचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख हेक्टरपुढेच असते. यामुळे कापूस, त्यानंतर ज्वारी, उडीद व मूग या पिकांसाठी ही योजना आहे. कापूस, उडीद व ज्वारीसाठी ८६ महसूल मंडळे आणि मुगासाठी ८३ महसूल मंडळांत ही योजना लागू केली आहे. 
पावसाचा खंड पडला तर संरक्षणअपूर्ण पाऊस, पावसातील खंड आणि अतिपाऊस या स्थितीमध्ये चारही पिकांना विम्याचे संरक्षण दिले जाईल. 
-----------
कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांच्यासाठी योजनेची सक्ती करण्यात आली आहे.खरिपाखाली जिल्ह्यात सात लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्र व्यापले जाते. कापसापाठोपाठ मका या पिकाची पेरणी किंवा लागवड केली जाते. परंतु मका पिकास संरक्षण नसल्याने शेतकरी नाराज आहेत. तसेच सोयाबीनचे क्षेत्रही ३0 ते ३५ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत म्हणजेच उडीद व मुगाच्या क्षेत्राएवढेच असते. पण सोयाबीनचादेखील विमा योजनेमध्ये समावेश नाही.