शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

बहिणाबार्इंच्या कविता व जात्यावरच्या ओव्यांची प्रेरणा - कवी इंद्रजित भालेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 12:32 IST

जळगावात साहित्य अकादमीतर्फे ‘कवी संधी’ कार्यक्रम

ठळक मुद्देजात्यावरच्या हजारो ओव्या तोंडपाठतत्वज्ञानाला आव्हान देता आले पाहिजे

जळगाव : बहिणाबाई चौधरी यांच्या समग्र कविता, जात्यावरच्या ओव्या, महानुभाव पंथीय आणि कृषी संस्कृती हे आपल्या आयुष्याच्या संस्काराचे सूत्र असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी शनिवारी साहित्य अकादमीतर्फे झालेल्या कवी संधी कार्यक्रमाप्रसंगी केले.व.वा.वाचनालयाच्या टिळक सभागृहात संध्याकाळी पुस्तक प्रदर्शन व कवी संधी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासह उर्दू भाषेचे अभ्यासक मोईनोद्दीन उस्मानी, साहित्य अकादमीचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने उपस्थित होते.जात्यावरच्या हजारो ओव्या तोंडपाठबहिणाबाई यांच्या समग्र कवितांची जशी प्रेरणा होती तशी जात्यावरच्या ओव्यांची प्रचंड आवड होती. लोकसंस्कृती हा विषय शिकविणारे प्रभाकर मांडे सरांनी तोंडपाठ असलेल्या जात्यावरच्या ओव्या लिहून काढण्यास सांगितल्या.ज्येष्ठ कवी महानोर व आपली प्रकृती एक नाहीअनेक कवींनी मला आपलेसे केले. सुरुवातीच्या काळात मला ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांच्या कविता प्रचंड आवडत होत्या. नंतर मात्र लक्षात आले की त्यांची आणि माझ्या कवितेची प्रकृती एक नाही. यासोबत कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे सादरीकरण मला खूप आवडायचे.तत्वज्ञानाला आव्हान देता आले पाहिजेनंतरच्या काळात माझी कविता ही शेतकरी आणि महात्मा फुले यांच्या कार्यावर केंद्रीत राहिली.पण हे सारे करीत असताना आपण स्विकारलेल्या तत्वज्ञानाला आव्हान देता आले पाहिजे असे वाटू लागले. त्यामुळे काही कालांतराने माझे मत बदलत गेल्याचे त्यांनी सांगितले.कवितांची प्रेरणा मिळाली जळगावातूनइंद्रजित भालेराव म्हणाले, कविता लेखनाची खरी प्रेरणा आपल्याला जळगावातून मिळाली. शालेय जीवनात असताना बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी लागली. ज्या गावात मी राहत होतो त्या गावात रोझोद्याचे बोरणारे गुरुजी होते. बहिणाबाई यांच्या कवितांची मला असलेली आवड पाहून त्यांनी मला उन्हाळी सुट्यांमध्ये आसोदा गावी नेले.शेतीशी संबध नाही पण कवितासध्या मी प्राध्यापक म्हणून काम करतो. शेतीशी काही संबध नाही. मात्र माझ्याशी संबधित व नात्यातील माणसे शेतीत आहेत. ते त्यांचे दुख: मांडू शकत नाहीत. त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या व्यथा आणि भावना मी मांडत असल्याचे भालेराव यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या निवडक कविता सादर केल्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव