शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

अमळेनरात फेरीवाला धोरण गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 01:08 IST

अमळनेर शहरात फेरीवाला धोरण राबवण्याऐवजी ते गुंडाळले गेल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून सामान्य नागरिकाला ते उघडपणे दादागिरी करू लागले आहेत. विक्रेत्यांनी रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे

ठळक मुद्देकिरकोळ विक्रेत्यांनी रस्ते अडविले प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

अमळनेर : शहरात फेरीवाला धोरण राबवण्याऐवजी ते गुंडाळले गेल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून सामान्य नागरिकाला ते उघडपणे दादागिरी करू लागले आहेत. विक्रेत्यांनी रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहेशहरातील मुख्य भाजीपाला मार्केट परिसर, लालबाग पाण्याच्या टाकीचा परिसर, सुभाष चौक ते कुंटे रोड , गंगा घाट, बसस्थानक परिसरात हातगाड्या व किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे वाहतूक खोळंबते. महिला, आबालवृद्धांना जाण्यास जागा नसते फेरीवाले रस्त्यातून हलायला तयार नसतात. उलटपक्षी बाजूला होण्यास सांगितले तर दादागिरी करतात हातगाडी हलवत नाहीत, अशा तक्रारी आहेत. शासनाच्या आदेशानुसार पालिकेने फेरीवाला धोरण राबविण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. समितीची बैठक होते की नाही ही देखील शोधाची बाब आहे. फेरीवाला धोरणात हातगाड्यांना क्रमांक देऊन त्यांना विभाग ठरवून द्यायचा आहे. ज्या त्या भागातील हातगाड्या त्यांच्याच भागात पाहिजे इतरत्र आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र हातगाड्यांचे शहराच्या मध्यवर्ती भागात केंद्रीकरण झाले असल्याने बेशिस्त वर्तन हातगाडी चालकांकडून घडत असल्याच्या तक्रारी आहेत.शहराची हद्द वाढल्यामुळे चारही दिशांना भाजीपाला बाजार असला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. वाटेल तिथे रस्त्यावर गाडया उभ्या करून पाहिजे त्यावेळी माल विकायला उभे राहत असल्याने प्रवाशी वाहनांना थांबावे लागते. किरकोळ विक्रेत्यांसाठी न.पा ने लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ ओटे बांधून दिले होते . मर्यादा रेषा आखून दिली होती परंतु सर्व मर्यादा ओलांडून रस्त्यावर गाड्या उभ्या असतात. तथापि न. प. चे अधिकारी किंवा कर्मचारी कारवाई करताना दिसत नाहीत.एक विशिष्ट समाजाच्या दबावाला बळी पडून कारवाई होत नसल्याचे बोलले जाते.

टॅग्स :hawkersफेरीवाले