शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अखाद्य बर्फ दिसणार निळसर रंगात! १ जूनपासून अंमलबजावण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:10 IST

अशुद्ध पाण्याापासून तयार होणाऱ्या अखाद्य बर्फाचा खाण्यासाठी होणारा वापर टाळण्यासाठी त्याला निळसर रंग देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अंमलबबजावणी १ जूनपासून देशभरात होणार आहे. या संदर्भातील अध्यादेश अन्न सुरक्षा विभागाने काढले आहेत.

- विजयकुमार सैतवालजळगाव : अशुद्ध पाण्याापासून तयार होणाऱ्या अखाद्य बर्फाचा खाण्यासाठी होणारा वापर टाळण्यासाठी त्याला निळसर रंग देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अंमलबबजावणी १ जूनपासून देशभरात होणार आहे. या संदर्भातील अध्यादेश अन्न सुरक्षा विभागाने काढले आहेत.उन्हाळ््यासह बाराही महिने देशभरात खाद्य बर्फासह अखाद्य बर्फाची निर्मिती केली जाते. काही वस्तूंची साठवणूक तसेच वाहतूक आणि शीतपेट्यांसाठी अखाद्य बर्फाचा वापर होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून अखाद्य बर्फाचा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरात होऊ लागल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याची दखल घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे. निळा बर्फ म्हणजे खाण्याचा नाही, हे समजणे यामुळे सोपे होईल आणि त्याचा खाण्यासाठी वापर होणार नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बर्फाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढतो. त्यात शीतपेये, विविध फळांच्या रसामध्ये तसेच बर्फाचे गोळे यासाठी वापर वाढतो. यासाठी कोणता बर्फ वापरला जातो, याची शाश्वती नसते.ंनियम कारखानदारांना सक्तीचाअखाद्य बर्फ खाद्य पदार्थांच्या संपर्कात येऊ नये, असे आदेश काढूनही तो खाद्य पदार्थांसाठी वापरला जाऊ लागल्याने अखेर सरकारने त्याचा रंग बदलण्याचाच निर्णय घेतला. यामध्ये अखाद्य बर्फ तयार करताना त्यात कारखानदारांनी निळसर रंगाचा वापर करणे सक्तीचे केले आहे. खाद्य बर्फाचा रंग मात्र पूर्वीप्रमाणे पारदर्शक पांढराच राहणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या