शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

indpendece day गांधीजींच्या आंदोलनातून स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:27 IST

एकनाथ माळी : ध्वजारोहणाचा आनंद मोठा

मोहन सारस्वतजामनेर, जि.जळगाव : गावातील हॉटेलवर २५ पैसे रोजंदारीने काम करुन सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा १६ वर्षांचा होतो. पारतंत्र्य कसे असते ते जवळून पाहिले, हालअपेष्टा सहन केल्या, असे जामनेर येथील स्वातंत्र्य सेनानी एकनाथ सखाराम माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.माळी यांचा जन्म ८ जानेवारी १९३१ चा. लहानपणापासूनच त्यांना देशप्रेमाचे वेड. महात्मा गांधींच्या आंदोलनापासून प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. १९५५ मध्ये गोवा मुक्ती संग्रामात त्यांच्यासोबत राजाराम बावस्कर व जयराम मोरे होते. गांधींच्या हत्येनंतर त्यांना चार महिन्यांचा कारावास धुळे येथे भोगावा लागला.लहान असताना वामन दुधमांडे, हरिभाऊ बारी, पांडुरंग सोनवणे यांचे सोबत जामनेर रेल्वेस्थानकावरील सिग्नल फोडले. रेल्वेस्थानकाची देखभाल करणाऱ्या मुकदमाने पाठलाग केला. पळत जाऊन एका शेतात लपलो. मजुरांसोबत काम केल्याने सापडलो नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली. गोवा मुक्ती संग्रामात केलेल्या आंदोलनानंतर खिशात पैसे नसल्याने विनातिकीट पुण्यापर्यंत रेल्वेने आलो. मात्र स्वकियांकडूनच दंड वसूल केला गेला, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. दोन वर्षांपूर्वी माळी यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याची दखल घेत राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. पहिल्या ध्वजारोहणाचा उत्साहदेखील अतिशय मोठा होता.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसJamnerजामनेर