शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

केळीची उत्पादकता व गुणवत्ता वाढवा

By admin | Updated: January 9, 2017 00:18 IST

केळी तंत्रज्ञान परिषदेतील सूर : तंत्रज्ञानाची कास धरा व पोषण हवामानाचा लाभ घ्या

जळगाव : नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे, मात्र शेतकरी अजूनही पारंपरिक पध्दतींमध्ये अडकला आह़े केवळ चरितार्थ म्हणून केळीची शेती केली जात आह़े बदल स्विकारणे ही काळाची गरज आह़े शेतक:याने प्रत्येक तंत्रज्ञानाचा टप्पा अवगत करून घेतला पाहिज़े जगात कुठे नाही एवढे उत्तम आणि पोषक हवामान जळगाव जिल्ह्यात आहे.  मात्र त्याचा शेतकरी अद्यापही लाभ घेत नाही, अशी खंत शास्त्रज्ञांनी अॅगिसर्च कंपनीतर्फे आयोजित केळी उत्पादन व तंत्रज्ञान परिषदेत व्यक्त केली. मृदा परीक्षण, पाणी व्यवस्थापन, हाताळणी या किरकोळ गोष्टींही उत्पादनासाठी परिणामकारक ठरू शकतात़ समस्यांवर चर्चा करण्यापेक्षा त्यावर मार्ग शोधणे गरजेचे आह़े शेतक:याला स्पर्धेत टिकायचे असेल तर त्याने केळीची गुणवत्ता तसेच उत्पादकता यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आह़े ती वाढविणे गरजेचे आहे, असा सूर ही यावेळी व्यक्त झाला. भुसावळ रोडवरील एका हॉटेलमध्ये ही परिषद झाली. जैन उद्योग समुहाचे महाराष्ट्र विपनण प्रमुख अभय जैन यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आल़े यावेळी पुणे येथील महाराष्ट्र कृषि संशोधन व शिक्षण परिषदचे संचालक डॉ.हरिहर कौसडीकर, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळी सल्लागार डॉ. के.बी. पाटील, गुजरात येथील आनंद कृषि विद्यापीठाचे सुत्रकृमी शास्त्रज्ञ डॉ. अशोक पटेल, जळगाव येथील पीक विषाणू शास्त्रज्ञ डॉ. अखिलेश मिश्रा, नवसारी कृषि विद्यापीठाचे निवृत्त डीन डॉ. आर. जी. पाटील, जैन इरिगेशनमधील शास्त्रज्ञ डॉ. अनिल पाटील, सह्याद्री फार्मचे सचिन वाळूंज , नाशिक येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सतीश भोंडे आदी उपस्थित होत़े केळी परिषदेत खर्चात गुणवत्तापूर्ण केळीचे उत्पादन , केळीच्या वाढीसाठी अन्नद्रव्य व घड व्यवस्थापन, विविध रोगापासून केळीचा बचाव , उपाययोजना, माती, पाणी, पान देठ परिक्षण-अन्नद्रव कमतरता, व विषारता या बद्दल मार्गदर्शन, केळी निर्यात संभावना व त्यातील संधी, केळीप्रक्रिया  उद्योग , खोडापासून फायबर निर्मिती, किडी-रोग यांची माहिती व नियंत्रणाचे उपाय यावर तंज्ञ मार्गदर्शनकांनी विचार मंथन केल़ेकमी खर्चात जास्त उत्पादनाचे गणितपरिषदेत डॉ़ अनिल पाटील यांनी ऊती संवर्धनाच्या माध्यमातून केळीची उत्पादन व गुणवत्ता वाढ यावर मार्गदर्शन केल़े ते म्हणाले, कमी खर्चात जास्तीचे उत्पन्न  कसे घेता येईल, याचे गणित शेतक:यांनी आखले               पाहिजे, लागवड करताना व लागवडीनंतर खर्च कसा                कमी होईल, यासाठीच्या किरकोळ महत्वाच्या गोष्टी             आहेत़ बियाणे तपासली गेली पाहिजे, कारण अनेक पिकांवरील आजार हे बियाणांसोबत शेतात पसरत  असतात़ या रोगनियंत्रणावर खर्च होतो, हा खर्च वाचविता  आला पाहिज़े तसेच ज्याप्रमाणे मनुष्याला वयानुसार औषधीचे प्रमाण ठरलले असत़े त्यानुसार केळीच्या झाडानाही वयानुसार प्रमाणात औषधी दिली पाहिज़े लागवडीचा खर्च वाचवून जास्तीचे उत्पन्न कसे घेता, येईल याकडे शेतक:याने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितल़ेशेतक:यांनी मातीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावेडॉ़ हरिहर कौसडीकर यांनी केळीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि अजैविक तण व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केल़े अन्नद्रव्य व्यवस्थापन हा केळी उत्पादनवाढीसाठी महत्वाचा घटक आह़े त्याचाही उत्पन्नावर परिणाम होतो़ अन्नद्रव्याचे कुटुंबाप्रमाणे नाते आह़े  पिकांच्या प्रकारानुसार त्याचा वापर करण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या आहेत़  अन्नद्रव्यांचा एकमेकांशी संबंध असतो़  त्यानुसर त्याचे प्रमाण असले पाहिज़े दिवसेंदिवस एकच पिक पध्दत, अतिपाण्याचा वापर, रासायनिक खते   यामुळे मातीचे आरोग्य बिघडले आह़े  त्याकडे शेतक:याने लक्ष देणे गरजेचे               आह़े