शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी शाळांमधील मराठी टक्का वाढावा

By ram.jadhav | Updated: December 12, 2017 23:49 IST

खान्देशातील मुलांनी पुढे यावे : अथर्व भोकरे देशात ६० वा

ठळक मुद्देएनडीएमध्ये करिअर करण्याच्या नानाविध संधी उपलब्धजळगाव जिल्ह्यातून चार विद्यार्थ्यांची निवडसैनिकी शाळांना प्राधान्य द्यावे

राम जाधव आॅनलाईन लोकमत दि़ १३ -जळगाव : बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये करिअर करण्याच्या नानाविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत़ मात्र त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे़ पालकांनीही याबाबत माहिती जाणून घेऊन आपल्या पाल्यांना शिस्तबद्ध व विविध कलागुणांचे शिक्षण एकाच ठिकाणी मिळेल यासाठी सैनिकी शाळांना प्राधान्य द्यावे़ येथे मिळणाºया दर्जेदार व गुणात्मक शिक्षणासाठी आपल्या मुलांना या शाळांमध्ये पाठविण्याची तयारी करावी, असे मत नुकतीच एनडीए-एनएची परीक्षा पास झालेल्या अथर्व अनिल भोकरे याने व्यक्त केले आहे़राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात येते़ कठीण चाचणी पातळी पार करून या परीक्षेत अथर्वने १८०० पैकी ८४२ गुण मिळवत देशात ६० वा क्रमांक मिळविला़ तसेच सिंहगड येथील एका खासगी महाविद्यालयात आयटी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षालाही अथर्वने प्रवेश घेतलेला आहे़ यावर्षी जळगाव जिल्ह्यातून चार विद्यार्थ्यांची निवड या परिक्षेत झाली आहे़कशी मिळवावी माहिती़़़महाराष्ट्रात सैनिकी प्रशिक्षण शाळा सातारा सैनिकी शाळा म्हणून प्रसिद्ध आहे़ या शाळेत सहावी आणि नववीमध्ये चाचणी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश मिळविता येतो़ याबाबत माहितीसाठी इंटनेटवर अनेक चांगल्या प्रकारची संकेतस्थळे आहेत़अथर्वचे प्राथमिक शिक्षण चाळीसगावसारख्या ग्रामीण भागात झाले़ त्यानंतर जळगाव येथे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्याने आठवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच सैनिकी शाळेच्या चाचणीची तयारी केली व इयत्ता नववीमध्ये अथर्वने सातारा सैनिकी शाळेत प्रवेश मिळविला़ विशेष म्हणजे त्याचे वडील अनिल भोकरे व काका व्हाईस अ‍ॅडमिरल सुनील भोकरे यांचेही शिक्षण याच सैनिकी शाळेत झालेले आहे़ काकांप्रमाणेच त्याचेही नौदलात जाण्याचे स्वप्नकाय असते एनडीए-एनए परीक्षा़़बारावी सुरू असतानाच वयाच्या १७ व्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना ही परीक्षा ४ वेळा देता येते़ ही परीक्षा वर्षातून २ वेळा होते़ गणित ३०० व सामान्यज्ञान ६०० अशी ही ९०० गुणांची प्राथमिक परीक्षा असते़ यामध्ये पात्र झाल्यावर एसएसबी (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड) मध्ये ५ दिवस ९०० गुणांची फेरी अशी एकूण १८०० गुणांची संपूर्ण चाचणी परीक्षा होते़ यातून मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड होते़ अशी संपूर्ण एनडीए-एनए ची चाचणी परीक्षा असते़