शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

चाळीसगावकरांच्या घशाला पडतेय कोरड; १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2023 15:15 IST

१३ गावांना टंचाईचा चटका, चाळीसगाव तालुक्यातील १४ पैकी बहुतांशी प्रकल्प कोरडेठाक आहेत

कुंदन पाटील

जळगाव : चाळीसगाव तालुक्याला दिवसेंदिवस पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. गेल्या चार दिवसात टॅंकरच्या संख्येत २ ने वाढ झाली आहे. या तालुक्यात १३ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

चाळीसगाव तालुक्यातील १४ पैकी बहुतांशी प्रकल्प कोरडेठाक आहेत. या तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाल्याने पिकांचीही परिस्थिती नाजूक असून रब्बीला फटका बसण्याची शक्यता आहे. तशातच १३ गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या १३ गावात १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तर २ गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या तालुक्यालावगळता जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यात टॅंकरेद्वारे पाणीपुरवठा होत नाही. 

भूजलपातळीतही घटचाळीसगाव तालुक्यातील भूजलपातळी १.५२ मीटरने घटली आहे. त्यामुळे डिसेंबरनंतर या तालुक्याला दुष्काळाची झळ सहन करावी लागणार आहे. जळगाव, धरणगाव, चोपडा, अमळनेर व भडगाव तालुक्यातही पाणीपातळीत घट निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणांमधील साठा पिण्यासाठी आरक्षित करण्याला प्रशासन प्राधान्य देणार आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीकपात