शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त केळी बागांचे तातडीने पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात केळी बागांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात केळी बागांचे मोठे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दूरध्वनी करून निर्देश दिले आहेत.

रावेर तालुक्यात खेर्डी, विटवा ऐनपूर, निंबोल, सुरवाडी, वाघाडी या परिसरात जोरदार पाऊस झाला झाला. गावांमधील अनेक घरांचे पत्रे उडून गेले. केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन व राज्य सरकार खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले.

तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या केळी बागांची लवकर पंचनामे करण्याचे निर्देश देते वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी राऊत यांना दूरध्वनीवरून दिले आहेत.