शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तोंडापूर परिसरात अवैध वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:03 IST

जंगल होतेय ओस, वन्य प्राण्याची गावाकडे धाव

तोंडापूर, ता. जामनेर : येथे गेल्या महिनाभरापासून सर्रासपणे अवैध वृक्षतोड सुरु असून भर दिवसा तोंडापूरच्या जंगल भागातून तसेच शेतातील बांधाऱ्यावर असलेले कडूनिंब, सागवान, आभेटा, खैर या सारख्या डेरेदार वृक्षाची कत्तल केली जात आहे. वन विभागाचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून केला जात आहे.तोंडापूर हे गाव जळगाव - औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असून गावाला लागूनच अजिंठ्याचा डोंगर आहे. त्यामुळे या परिसरात तोंडापूरसह जामनेर व अजिंठ्याच्या व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हे लाकूड व्यापारी वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी ठेऊन आपला व्यवसाय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वृक्षतोडीमुळे संपूर्ण जंगल ओसाड झाल्याने जंगलातील माकडे, अस्वल, हरीण, रान डुक्कर या सारखे वन्य प्राणी गावाकडे धाव घेत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वन विभागाने लक्ष घालावे अशी मागणी प्राणीमित्र प्रभाकर साळवे तसेच वृक्ष प्रेमींकडून होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव