शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बनावट अपंगत्व असल्यास थेट फौजदारी

By admin | Updated: June 18, 2017 13:19 IST

जळगाव जि.प. सीईओंचे आदेशामुळे कर्मचा:यांमध्ये खळबळ

बनावट अपंगत्व असल्यास थेट फौजदारी
जळगाव जि.प. सीईओंचे आदेशामुळे कर्मचा:यांमध्ये खळबळ
ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.18 : जळगाव जिल्हा परिषदेतील सर्व अपंग कर्मचा:यांची  मुंबई येथून पुन्हा फेरतपासणी करावी.  प्रमाणपत्र मध्ये तफावत आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सर्व विभागाना दिले आहेत.
बदली प्रक्रियेपासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शिक्षक , ग्रामसेवक आणि विविध विभागातील कर्मचा:यांनी बनावट अपंगांचे दाखले जोडून सवलती मिळविल्या आहेत.  त्यामुळे ख:या अपंगांवर आणि इतर कर्मचा:यांवर अन्याय झाला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यात. मात्र वैद्यकीय दाखले ग्राह्य धरून दुर्लक्ष करण्यात आले. वैद्यकीय दाखल्यांबाबतही तक्रारी झाल्यात त्यानंतर सर्व अपंग कर्मचा:यांची धुळे येथील वैद्यकीय बोर्डाकडून पडताळणीचे आदेश दिले होते. मात्र त्यातही गैरप्रकार झाल्याची तक्रार अपंग कर्मचारी संघटनेकडून झाली होती. शासनाकडून देण्यात येणा:या अपंग भाडे सवलती, अपंग भत्ता, आदींचा फायदा घेत शासनाला लुबाडले जात होते. अत्याधुनिक औषधी यंत्रणा उपलब्ध असताना अपंगांची संख्या वाढली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संघटनेच्या तक्रारीची दाखल घेत 12 जून रोजी फेर तपासणीचे आदेश निर्गमित केले आहेत.   
ख:या अपंगांना न्याय मिळेल : पाटील
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतलेला निर्णय धाडसी आहे. अनेकांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर पदोन्नती घेतली आहे. मात्र या पडताळणीतून ख:या अपंगाना न्याय मिळणार आहे. प्रशासनाने मात्र पाठपुरावा कायम ठेवण्याची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघाचे राज्य कोषाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली.