शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

राजभाषा ही न्यायभाषा झाली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा संवर्धन होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 21:59 IST

डॉ. संजीवकुमार सोनवणे : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

जळगाव- लोकांच्या भाषेत न्यायव्यवहार हे लोकशाही राजव्यवस्थेचे महत्त्वाचे तत्व आहे, त्यासाठी न्यायालयीन कामकाजात इंग्रजीची जागा मराठीने घेतली पाहिजे. राजभाषा ही न्यायभाषा झाली तर खऱ्या अर्थाने मराठी संवर्धनाचे काम होईल, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले.मराठी भाषा पंधरवडा निमित्त जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाच्यावतीने 'न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर' या विषयावर व्याख्यान पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी हे होते तर मंचावर जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के. एच. ठोंबरे, न्यायाधीश आर. जे. कटारीया, न्या. डी. ए. देशपांडे, न्यायधीश एस. जी. ठुबे, जिल्हा वकिल संघाचे उपाध्यक्ष ॲड. प्रभाकर पाटील, सचिव दर्शन देशमुख यांची उपस्थिती होती.मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावाडॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी बोलीभाषा टिकल्या तर मराठी टिकेल, याची जाणीव करून दिली. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेत विपुल साहित्य निर्मिती होऊनही दुर्लक्ष झाले आहे, ज्यावर अन्याय होतो तो दऱ्या कपारीतील, खेडेगावातील सामान्य माणूस आहे, त्याची न्यायालयीन कामकाजाविषयी भिती दूर करण्यासाठी मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन के. एच.ठोंबरे यांनी केले तर आभार आठवे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ) पी. ए. श्रीराम यांनी मानले.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव