शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

महिनाअखेर निवडणूक कर्मचाऱ्यांची माहिती न पाठविल्यास गुन्हे दाखल करा - जळगाव जिल्हाधिका-यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 12:56 IST

चार हजार कर्मचा-यांची माहितीच आली नाही

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २५ हजार कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचे नियोजन असून त्यापैकी अद्यापपर्यंत केवळ २१ हजार कर्मचाºयांची माहिती निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली आहे. उर्वरित चार हजार कर्मचाºयांची माहिती अद्यापही विविध कार्यालयांच्या विभागप्रमुखांनी पाठविली नसल्याने ही माहिती डिसेंबर अखेर सादर न केल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शुक्रवारी दिले.जिल्हा प्रशासनातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. १५ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादी तयार करण्याची अंतिम तयारी सुरू आहे. मात्र शिक्षण विभागाने अद्यापही माहिती दिलेली नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत समोर आली.निवडणूक जाहीर झाल्यास लागलीच कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) यासह विविध शासकीय विभागांना, शाळांना, महाविद्यालयांना नोटीस देवून नेमण्यात येणाºया कर्मचाºयांची माहिती मागविली आहे. मात्र शिक्षण विभागाने अद्यापही माहिती दिली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य आदीं प्रमुखांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.सोबतच जे अधिकारी, मुख्याध्यापक खोटी माहिती सादर करतील, आपल्या मर्जीतील कर्मचाºयांची निवडणुकीसाठी ड्यूटी लावणार नाहीत अशांचा अहवाल मागवून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.बैठकीस उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भामरे, तहसीलदार अमोल निकम आदी अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील चार हजार कर्मचाºयांची माहिती एकत्रित करून सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच अधिकाºयांचे पथक नेमले आहे. त्यात राष्ट्रीय विज्ञान केंद्राचे प्रमुख पी.डी. बोरोले, तहसीलदार (महसूल) पंकज लोखंडे, महेश पत्की, योगेश पाटील यांची निवड केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव