शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शरद पवारांची मुत्सद्देगिरी तर एकनाथ शिंदे यांची गद्दारी कशी?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

By विलास.बारी | Updated: June 27, 2023 17:30 IST

आमचे फेसबुकवाले नव्हे तर जनतेत जाणारे सरकार

जळगाव : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते व खासदार शरद पवार यांनी ४० आमदारांना सोबत घेत १९७८ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळातून बाहेर पडत सरकार स्थापन केले होते. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा राजकीय मुत्सद्देगिरी म्हणून सांगितला जातो. तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केली तर ती गद्दारी कशी.

शिंदे यांचीदेखील राजकीय मुत्सद्देगिरी असल्याचे फडणवीस यांनी जळगावात केले. शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आमचे जनतेत जाणारे सरकार

गेल्या वेळेचे सरकार हे फेसबुक आणि बंद घरात राहणारे सरकार होते. मात्र आताचे सरकार हे जनतेत जाणारे सरकार आहे. सर्वसामान्यांचा विचार करणारे सरकार आहे. यावेळी त्यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजना, जलजीवन मिशन योजना यासह विविध योजनांबाबत केलेल्या मदतीची माहिती दिली.

ती मुत्सद्देगिरी तर शिंदेची गद्दारी कशी

राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून आमचे सरकार बेईमानीचे सरकार असल्याचा आरोप केला जातो आहे. मात्र १९७८ साली राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी ४० आमदारांना सोबत घेत सरकार स्थापन केले होते. त्यांची मुत्सद्देगिरी होती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर भाजपसोबत निवडणूक लढविले होते. आणि बंड करून आमच्या सोबत सरकार स्थापन केले. तर मग मुख्यमंत्री शिंदे यांचीदेखील ही राजकीय मुत्सद्देगिरी असल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव