शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

जळगाव जिल्ह्यात भिज पावसाने पिकांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 1:20 PM

39.3 टक्के पाऊस

ठळक मुद्देपारोळा तालुक्यात सर्वाधिक पाऊसपिकांना जीवदानउत्पादन घटण्याची शेतक:यांना चिंता

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20 - जिल्ह्यात ब:याच दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी व शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावत पिकांना जीवदान मिळाले आहे.  जिल्ह्यात आजपयर्ंत वार्षिक सरासरीच्या 39.3 टक्के पाऊस झाला आहे.  मागील वर्षी 19 ऑगस्टर्पयत वार्षिक सरासरीच्या 63.2  टक्के म्हणजेच 418.2   मिलीमीटर पाऊस पडला होता.  यावर्षी मात्र 259.9  मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.  जिल्ह्यात गेल्या दोन आठवडय़ापासून पाऊस नव्हता. श्रावणाच्या प्रारंभाला पावसाच्या सरी कोसळल्या नंतर मात्र पावसाने दडी मारली.  मात्र आता सलग दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे.  जिल्ह्यात आजपयर्ंत सार्वधिक 58.3 टक्के  पाऊस  पारोळा तालुक्यात झाला असून सर्वात कमी म्हणजेच 27.1 टक्के पाऊस अमळनेर तालुक्यात झाला आहे. गेल्या दोन आठवडय़ापासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली होती. त्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र शुक्रवार व शनिवार सलग दोन दिवस पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाअभावी कपाशीसह इतर पिकांनाही फटका बसल्याने उत्पादन घटण्याची शेतक:यांना चिंता लागली आहे.