शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

धरणगावला शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 06:28 IST

ऐन कडक उन्हात दिवसभर काम केल्यामुळे घरी येत असतांना त्यांना चक्कर येवून उलट्या झाल्या.

धरणगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील मोठ्या माळी वाड्यातील रहिवासी शेतमजुर जगन्नाथ चत्रू महाजन (६०) या शेतमजुराचा ३१ रोजी उष्माघाताने मृत्यू झाला.

जगन्नाथ महाजन हे दि.३१ रोजी नेहमी प्रमाणे रामचंद्र महाजन यांच्या शेतात मजुरील गेले होते. ऐन कडक उन्हात दिवसभर काम केल्यामुळे घरी येत असतांना त्यांना चक्कर येवून उलट्या झाल्या. सोबतच्या मजूरांनी त्यांना घरी आणले. कुटुंबियांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात डॉ.गिरीष चौधरी यांनी  त्याच्यावर उपचार केले. उपचारा दरम्यान एक तासांत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवार १ रोजी सकाळी ९ वा. अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलं, तीन मुली असा परिवार आहे.            

दरम्यान, रुग्णाला तपासल्यानंतर त्यांची लक्षणे उष्माघाताची असल्याची दाट शक्यता आहे. उलटी झाल्याने ती उलटी गिळली गेली असल्यास रुग्णाला एक्सपिरियशन निमोनियाचा प्रकार होवू शकतो अशी माहिती डॉ.गिरीष चौधरी यांनी लोकमतशी बोलतांना दिली.