शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जळगावात पुन्हा उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:24 IST

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थोड्याफार कमी झालेल्या तापमानात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. बुधवारी ४२ अंशापर्यंत खाली आलेल्या तापमानात गुरुवारी तब्बल ३ अंशाची वाढ होवून पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. उष्ण वारे व असह्य झळांमुळे जळगावकरांना हैराण झाले.

ठळक मुद्देएकाच दिवसात तब्बल ३ अंशाची वाढजळगावातील पारा ४५ अंशावर‘लु’ वा-यांमुळे उष्णतेची लाट

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि. १७ - गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थोड्याफार कमी झालेल्या तापमानात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. बुधवारी ४२ अंशापर्यंत खाली आलेल्या तापमानात गुरुवारी तब्बल ३ अंशाची वाढ होवून पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. उष्ण वारे व असह्य झळांमुळे जळगावकरांना हैराण झाले.कर्नाटक व दक्षिण महाराष्टÑात तयार झालेल्या कोमोरिन क्षेत्रामुळे शहरात मंगळवार व बुधवारी ढगाळ वातावरण मिळाले. त्यामुळे तापमानात देखील घट पहायला मिळाली. त्यातच काही आर्द्रतेत देखील वाढ झाल्यामुळे असह्य उन्हाची दाहकता देखील काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, गुरुवारी उन्हाचे प्रमाण देखील वाढले होते. त्यातच वाऱ्यांचा वेग देखील जास्त असल्याने उन्हाच्या झळांनी नागरिकांना अक्षरश: हैराण करून सोडले.‘लु’ वाºयांमुळे उष्णतेची लाटदोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जरी जळगावकरांना दिलासा मिळाला असला तरी आगामी पाच दिवस जळगावकरांसाठी धोक्याचे असण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. शहरात २१ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान ४५ अंशा वर राहण्याची शक्यता आहे. राज्यातील नाशिक, पुणे व कोकणमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी उत्तर महाराष्टÑातील जळगावसह विदर्भातील इतर जिल्ह्यात ‘लु’ वा-यांचे प्रमाण कायम राहणार असल्याने उन्हाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :JalgaonजळगावTemperatureतापमान