शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

गुरू नेहमी तुमचे जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी मदत करतात - अद्वैत दंडवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:16 IST

गुरू म्हणून जे बोलतो ते कृतीत आणले तरच इतरांचा विश्वास बसतो

जळगाव : गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमा असते़ गुरू ही कोणी एक व्यक्ति नसते, तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्ति भेटत असतात जे तुमच जगणे अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यास मदत करतात, असे विचार अनाथांसाठी आनंदघर हा उपक्रम राबविणारे अद्वैत दंडवते यांनी मांडले़ गुरूपौणिर्मेच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते़दंडवते यांनी सांगितले की, कामाच्या प्रेरणेच्या बाबतीत सांगायचे झाले तर महात्मा गांधी यांच्या जीवनातून खरी प्रेरणा मिळाली़ त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांमधून गांधीजी कसे जगले, असे खूपच कमी लोक असतात जे स्वत:वर टीका करू शकतात, गांधीजी त्यातील एक होते़ गांधीजी नेहमी सांगायचे ज्यावेळी तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल, द्विधा मनस्थितीत असाल तर नेहमी आर्थिक दुर्बल अशा व्यक्तिचा चेहरा डोळ्यासमोर आणा, आपण जे करणार आहोत त्यामुळे त्याच्या जीवनात काही बदल होणार आहे का, हा विचार प्रेरणादायी होता़ त्या विचारातूनच कचरा वेचक मुलांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आनंद घर च्या माध्यमातून यामुलांचे जगणे आनंदी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो़जे आपण बोलत ते आपल्या कृतीत येते का हे बघणे अतिशय महत्त्वाचे आहे़ माझ्या मुलांसाठी सुद्धा तोच आदर्श असावा, मी जे बोलतो ते कृतीत येते का हे ते पाहाता व त्यादृष्टीनेच त्यांचा माझ्यावर विश्वास असतो, गुरूंसाठी हे महत्त्वाचे आहे़जगण्याचा मार्ग शोधायला मदतगुरू हा केवळ शिक्षण व्यवस्थेतूनच तुम्हाला मिळतो असे नाही, अनेक लोक तुमच्या आजुबाजूला असतात जे तुम्हाला जगण्याचा मार्ग शोधायला मदत करतात़ गुरू तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटत असतात, असे अद्वैत दंडवते यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव