शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

गुरू नेहमी तुमचे जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी मदत करतात - अद्वैत दंडवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:16 IST

गुरू म्हणून जे बोलतो ते कृतीत आणले तरच इतरांचा विश्वास बसतो

जळगाव : गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमा असते़ गुरू ही कोणी एक व्यक्ति नसते, तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्ति भेटत असतात जे तुमच जगणे अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यास मदत करतात, असे विचार अनाथांसाठी आनंदघर हा उपक्रम राबविणारे अद्वैत दंडवते यांनी मांडले़ गुरूपौणिर्मेच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते़दंडवते यांनी सांगितले की, कामाच्या प्रेरणेच्या बाबतीत सांगायचे झाले तर महात्मा गांधी यांच्या जीवनातून खरी प्रेरणा मिळाली़ त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांमधून गांधीजी कसे जगले, असे खूपच कमी लोक असतात जे स्वत:वर टीका करू शकतात, गांधीजी त्यातील एक होते़ गांधीजी नेहमी सांगायचे ज्यावेळी तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल, द्विधा मनस्थितीत असाल तर नेहमी आर्थिक दुर्बल अशा व्यक्तिचा चेहरा डोळ्यासमोर आणा, आपण जे करणार आहोत त्यामुळे त्याच्या जीवनात काही बदल होणार आहे का, हा विचार प्रेरणादायी होता़ त्या विचारातूनच कचरा वेचक मुलांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आनंद घर च्या माध्यमातून यामुलांचे जगणे आनंदी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो़जे आपण बोलत ते आपल्या कृतीत येते का हे बघणे अतिशय महत्त्वाचे आहे़ माझ्या मुलांसाठी सुद्धा तोच आदर्श असावा, मी जे बोलतो ते कृतीत येते का हे ते पाहाता व त्यादृष्टीनेच त्यांचा माझ्यावर विश्वास असतो, गुरूंसाठी हे महत्त्वाचे आहे़जगण्याचा मार्ग शोधायला मदतगुरू हा केवळ शिक्षण व्यवस्थेतूनच तुम्हाला मिळतो असे नाही, अनेक लोक तुमच्या आजुबाजूला असतात जे तुम्हाला जगण्याचा मार्ग शोधायला मदत करतात़ गुरू तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटत असतात, असे अद्वैत दंडवते यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव