शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : महाराष्ट्र अंतर्गत दोन विशेष गाड्या धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 17:01 IST

प्रवाशांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाने येणाऱ्या सणासुदीच्या काळात भुसावळ विभागातून मनमाड मुंबईनंतर आता राज्य अंतर्गत नागपूर-मुंबई दुरांतो व गोंदिया मुंबई विदर्भ अशा दोन गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई दुरांतो व मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस हळूहळू कोरोना काळात राज्य अंतर्गत गाड्या सुरू होत असल्याने प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार

भुसावळ : कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने राज्य अंतर्गत सर्व गाड्या बंद केल्या होत्या. प्रवाशांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाने येणाऱ्या सणासुदीच्या काळात भुसावळ विभागातून मनमाड मुंबईनंतर आता राज्य अंतर्गत नागपूर-मुंबई दुरांतो व गोंदिया मुंबई विदर्भ अशा दोन गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाडीगाडी क्रमांक ०२२८९ डाउन मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाड़ी १० आॅक्टोबरपासून पुढील आदेशापर्यत प्रतिदिन २०:१५ वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी नागपूरला ०७:२० वाजता पोहचेल.गाडीला भुसावळ- स्थानकावर ०२:००/०२:०५ थांबा देण्यात आला आह.ेगाडी क्रमांक ०२२९० अप नागपूर-मुंबई दुरांतो विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून ९ आॅक्टोबरपासून पुढील आदेशापर्यत प्रतिदिन २०:४० वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी मुंबईला ०८:०५ वाजता पोहचेल. गाडीला भुसावळ स्थानकावर ०१:२०/०१:२५ वाजता थांबा देण्यात आला आहे.संरचना- ८ शयनयान श्रेणी, ९ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १ वातानुकूलित प्रथम श्रेणीचे कोच असतील.गोंदिया-मुंबई विशेष गाडीगाडी क्रमांक ०२१०६ अप गोंदिया- मुंबई विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून १० आॅक्टोबरपासून पुढील आदेशापर्यत प्रतिदिन १५:०० वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी मुंबईला ०७:०० वाजता पोहचेल.गाडी क्रमांक ०२१०५ डाउन मुंबई-गोंदिया विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून ९ आॅक्टोबरपासून पुढील आदेशपर्यत प्रतिदिन १९:०५ वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी गोंदियाला ११:२० वाजता पोहचेल.थांबा- नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा.संरचना- १० शयनयान श्रेणी, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ३ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, ५ सेकंड क्लास सीटिंग.आरक्षण- विशेष ट्रेनचे बुकिंग ८ आॅक्टोबरपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेत स्थळावर सुरू होईल.प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्य स्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहेदरम्यान, हळूहळू कोरोना काळात राज्य अंतर्गत गाड्या सुरू होत असल्याने प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ