शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : महाराष्ट्र अंतर्गत दोन विशेष गाड्या धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 17:01 IST

प्रवाशांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाने येणाऱ्या सणासुदीच्या काळात भुसावळ विभागातून मनमाड मुंबईनंतर आता राज्य अंतर्गत नागपूर-मुंबई दुरांतो व गोंदिया मुंबई विदर्भ अशा दोन गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई दुरांतो व मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस हळूहळू कोरोना काळात राज्य अंतर्गत गाड्या सुरू होत असल्याने प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार

भुसावळ : कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने राज्य अंतर्गत सर्व गाड्या बंद केल्या होत्या. प्रवाशांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाने येणाऱ्या सणासुदीच्या काळात भुसावळ विभागातून मनमाड मुंबईनंतर आता राज्य अंतर्गत नागपूर-मुंबई दुरांतो व गोंदिया मुंबई विदर्भ अशा दोन गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाडीगाडी क्रमांक ०२२८९ डाउन मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाड़ी १० आॅक्टोबरपासून पुढील आदेशापर्यत प्रतिदिन २०:१५ वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी नागपूरला ०७:२० वाजता पोहचेल.गाडीला भुसावळ- स्थानकावर ०२:००/०२:०५ थांबा देण्यात आला आह.ेगाडी क्रमांक ०२२९० अप नागपूर-मुंबई दुरांतो विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून ९ आॅक्टोबरपासून पुढील आदेशापर्यत प्रतिदिन २०:४० वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी मुंबईला ०८:०५ वाजता पोहचेल. गाडीला भुसावळ स्थानकावर ०१:२०/०१:२५ वाजता थांबा देण्यात आला आहे.संरचना- ८ शयनयान श्रेणी, ९ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १ वातानुकूलित प्रथम श्रेणीचे कोच असतील.गोंदिया-मुंबई विशेष गाडीगाडी क्रमांक ०२१०६ अप गोंदिया- मुंबई विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून १० आॅक्टोबरपासून पुढील आदेशापर्यत प्रतिदिन १५:०० वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी मुंबईला ०७:०० वाजता पोहचेल.गाडी क्रमांक ०२१०५ डाउन मुंबई-गोंदिया विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून ९ आॅक्टोबरपासून पुढील आदेशपर्यत प्रतिदिन १९:०५ वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी गोंदियाला ११:२० वाजता पोहचेल.थांबा- नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा.संरचना- १० शयनयान श्रेणी, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ३ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, ५ सेकंड क्लास सीटिंग.आरक्षण- विशेष ट्रेनचे बुकिंग ८ आॅक्टोबरपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेत स्थळावर सुरू होईल.प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्य स्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहेदरम्यान, हळूहळू कोरोना काळात राज्य अंतर्गत गाड्या सुरू होत असल्याने प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ