शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

परमात्माच सर्वव्यापी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:55 IST

अध्यात्म

अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मा या विषयाचे शास्त्र. अध्यात्म या शब्दात अधि अणि आत्मा हे दोन शब्द आहेत. अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीज्ञान होय. ‘अंतिम सत्य शोधून काढण्याच्या दृष्टीने केलेले अनुभवाचे मंथन’ अशीही अध्यात्मशास्त्राची व्याख्या आढळते. आपल्या अनुभवात येणारे जेवढे पदार्थ आहे, त्यातील नित्य काय व अनित्य काय हे शोधून काढण्याच्या दृष्टीने जे शास्त्र त्याकडे बघते ते अध्यात्म शास्त्र होय.अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मज्ञानाचे शास्त्र आणि अध्यात्म दर्शन म्हणजे आत्म्याविषयी दर्शन होय. या दृष्य जगाला आधारभूत असलेल्या आत्मस्वरुपाचे तर्काचे आणि नंतर त्याचा साक्षात अनुभव घेणे याला अध्यात्म दर्र्शन म्हटले जाते.अध्यात्मशास्त्राला पराविद्या असेही म्हणतात. हे तत्वज्ञान वेदामध्ये निर्माण होते व उपनिषदामध्ये पूर्ण होते. अध्यात्मशास्त्राच्या भांडारसाठी उपनिषदांना समजून घ्यायला हवे.या नश्वर जगात अमृत कुठे आहे तर याचा शोध घेता घेता वैदिक ऋषींना एकंसत्चा साक्षात्कार झाला. एकच परमात्मा सर्वव्यापी आहे. वारकरी सांप्रदायात सांगायचे झाले तर ‘विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला म्हणजेच ‘सभूमिंवृरत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम्’ याचा साक्षात अनुभव घेणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. या अनुभवाप्रत ऋषी पोहोचले.प्राचीन व अर्वाचीन ब्रह्मज्ञानी पुरुषांनी अध्यात्मशास्त्राची परंपरा आजतगायत टिकवून ठेवलेली आहे. थोर संतांची त्यावरील अढळ निष्ठा यामुळेच ही परंपरा अखंडपणे टिकली आहे.संपूर्ण जगाला गवसणी घालणारे ज्याचे वर्णन करता येत नाही, ज्याचा कधीही विनाश होत अशा गोष्टीचा विचार करणे आणि त्या व्यक्त न होणाऱ्या गोष्टीतून निर्माण होणाºया व त्यातच पुन्हा लय पावणाºया या चराचर जगाचे ज्ञान करून घेणे यालाच वेदांतामध्ये अध्यात्मशास्त्र असे म्हणतात.- दादा महाराज जोशी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव