शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

एरंडोलला पेप्सी खाल्ल्याने बालिका दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:25 IST

दोघं सख्या बहिणींना विषबाधा

एरंडोल - शहरातील कागदीपुरा येथील रहिवासी खदिजा कश्यफ शेख इरफान (वय ४ वर्षे), सहेर अंजुम शेख इरफान (वय २ वर्षे) या दोघी बहिणींनी पेप्सी खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. यात खदिजा हिचा मृत्यू झाला तर सहेरची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात पालकांमध्ये घबराट पसरली आहे.एरंडोल येथील महमूद खान तजम उल्ला खान यांचे राहत्या घराच्या ओट्यावर छोटे दुकान असून पेप्सी विक्री करतात. अमळनेर येथील एका विक्रेत्याने मेहमूद खान याला पेप्सीचा माल घरपोच दिल्याचे समजले. त्यातून महंमद खान यांच्या नाती (मुलीच्या मुली) खदिजा कश्यप शेख इरफान, सहेर अंजुम शेख इरफान या दोन्ही चिमुकल्या मुलींनी शुक्रवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास पेप्सी आणून खाल्ली. काही मिनिटातच त्यांना चक्कर येऊन त्या खाली पडल्या व तोंडाला फेस आला. त्या वेळी नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात नेत असताना वाटेतच खदिजा कश्यफ शेख इरफान हिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Jalgaonजळगाव