शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोलला पेप्सी खाल्ल्याने बालिका दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:25 IST

दोघं सख्या बहिणींना विषबाधा

एरंडोल - शहरातील कागदीपुरा येथील रहिवासी खदिजा कश्यफ शेख इरफान (वय ४ वर्षे), सहेर अंजुम शेख इरफान (वय २ वर्षे) या दोघी बहिणींनी पेप्सी खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. यात खदिजा हिचा मृत्यू झाला तर सहेरची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात पालकांमध्ये घबराट पसरली आहे.एरंडोल येथील महमूद खान तजम उल्ला खान यांचे राहत्या घराच्या ओट्यावर छोटे दुकान असून पेप्सी विक्री करतात. अमळनेर येथील एका विक्रेत्याने मेहमूद खान याला पेप्सीचा माल घरपोच दिल्याचे समजले. त्यातून महंमद खान यांच्या नाती (मुलीच्या मुली) खदिजा कश्यप शेख इरफान, सहेर अंजुम शेख इरफान या दोन्ही चिमुकल्या मुलींनी शुक्रवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास पेप्सी आणून खाल्ली. काही मिनिटातच त्यांना चक्कर येऊन त्या खाली पडल्या व तोंडाला फेस आला. त्या वेळी नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात नेत असताना वाटेतच खदिजा कश्यफ शेख इरफान हिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Jalgaonजळगाव