शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
"माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
4
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
5
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
6
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
7
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
8
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
9
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
10
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
11
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
12
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
13
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
14
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
15
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
16
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
17
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
18
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
19
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
20
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...

12 वी निकालात यंदाही जळगावात मुलींचीच बाजी

By admin | Updated: May 30, 2017 16:13 IST

जळगाव जिल्ह्यात मुलींचा 91.72 तर मुलांचा 84.75 टक्के निकाल

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.30 -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत मुलींनी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत यंदाही मुसंडी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल 87.62 टक्के निकाला लागला आहे. त्यात मुलींचा 91.72 टक्के तर मुलांचा 84.75 टक्के निकाल लागला आहे. 
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातून 49 हजार 179 विद्याथ्र्यानी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी 49 हजार 107 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली. त्यापैकी 43 हजार 27 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 28 हजार 938 मुलांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 28 हजार 896 मुलांनी परीक्षा दिली. त्यात 24 हजार 489 मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर 20 हजार 241 मुलींनी अर्ज भरले होते. त्यापैकी 20 हजार 211 विद्यार्थिंनीनी ही परीक्षा दिली. 18 हजार 538 मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींचे वर्चस्व पून्हा एकदा सिध्द झाले आहे. 
धाकधूक आणि आनंदोत्सव 
बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होतानाच बारावीची परीक्षा दिलेल्या विद्याथ्र्यासोबत पालकवर्गाची देखील धाकधूक वाढली होती. मंगळवारी दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार असल्याने शहरातील, सायबर कॅफे व महाविद्यालयाच्या परिसरात विद्याथ्र्यानी गर्दी केली होती. तसेच अनेक विद्यार्थी मोबाईलवर निकाल जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसून आले. 1 वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. मोबाईलवरुन अनेकांनी आपल्या नातलगांना फोन करुन निकालाची बातमी देतांना दिसून आले. तर मिठाईच्या दुकानावर देखील पालकवर्गाची चांगलीच गर्दी झाली होती.