शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा

By admin | Updated: June 1, 2017 12:35 IST

शेतक:यांची सरकारी धोरणांबाबत तीव्र नाराजी : कोरडवाहू, बागायती शेतकरी अडचणीत

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.1-  देशात इतर कुणावर झाला नाही एवढा अन्याय सातत्याने शेतक:यांवर झाला. शेतमाल घरात आल्यानंतर दर पडतात. कुठले पीक पेरावे, लागवड करावी, असा संभ्रम सततच्या नुकसानीने निर्माण झाला. शेती नुकसानीत आहे. अशा स्थितीत शेतक:यांना जगावेसे वाटत नाही. शेतकरी निद्रीस्त नाही. तो शेतमालास उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने व सरकार लक्ष देत नसल्याने पुरता अडचणीत आला आहे. जो व्यवसाय करतो त्यात काही टक्के नफा हवा असतो. पण शेतीत सातत्याने नुकसानच होते. आता शेतक:यासमोर संपावर जाण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे मत विविध संघटना, संस्थांच्या शेतकरी प्रतिनिधींनी ‘लोकमत’तर्फे आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले. 
1 जूनपासून शेतकरी संपावर जात आहे. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर लोकमत शहर कार्यालयात चर्चासत्र झाले. त्यात किसान क्रांती शेतकरी कृती समितीचे राज्य समन्वयक एस.बी.पाटील,  कृषितज्ज्ञ वसंतराव महाजन, जगन्नाथ धनसिंग पाटील,  किशोर चौधरी, डॉ.राधेश्याम चौधरी, जगतराव बारकू पाटील, देवराम पाटील,   किसान सभेचे अमृतराव महाजन,  संजय नारायण चौधरी, अजित  पाटील, राजेश चिरमाडे, संजीव जे.बाविस्कर, सचिन प्रभाकर पवार, विवेक रणदिवे हे सहभागी झाले. 
माधव भंडारींचा निषेध
शेतकरी संपाने काहीही फरक पडत नाही असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगून शेतक:यांच्या जखमांवर मीठ टाकण्याचे काम केले आहे. शेतक:यांचा अनादर केला म्हणून माधव भंडारी यांचा या चर्चासत्रात शेतक:यांनी निषेध केला. 
शेतक:यांचा सातबारा कोरा करा
राज्य शासनाच्या हातात शेतक:यांना कजर्माफी व विजबिल माफी हे निर्णय आहेत. हे निर्णय तातडीने सरकारने जाहीर करावेत. कांदा, धान्य, कापूस आयात निर्यात यासह खतांवरील अनुदान घटविणे, शेतमालाच्या आधारभूत किमतीत वाढ करणे याच्या धोरणांवरील निर्णय केंद्राने शेतक:यांसाठी सकारात्मक पद्धतीने घ्यावेत.