शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

गंगापुरी ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 20:51 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : बैठकीत निर्णय, स्थलांतर होऊ शकते

जामनेर : पुनर्वसन होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गंगापुरी, ता.जामनेर येथील ग्रामस्थांनी घेतला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने याची गंभीर दाखल घेतली. जिल्हाधिकारी यांनी विशेष बाब म्हणून पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी अजय जोशी, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी गंगापुरी येथे जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेतल्या.ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. गावातील बेघर नागरिकांना देखील शासकीय जागेत सामावून घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सुमारे बाराशे लोकसंख्या असलेले गंगापुरी गाव जामनेर-भुसावळ रस्त्यावर सूर नदी काठावर वसलेले आहे. वाघूरच्या बॅकवॉटरचा तिन्ही बाजूंनी गावाला विळखा पडलेला असल्याने जीवन जगणे अवघड झाले आहे. पुनर्वसनाची मागणी गेल्या १० वर्षांपासून केली जात आहे. मात्र लोकप्रतिनिधी व शाशनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.अधिका-यांनी सुचविला पर्यायग्रामपंचायत अंतर्गत उपलब्ध असलेल्या शासकीय जागेवर ग्रामस्थांच्या सोयीने तसेच त्यांच्या मागणीनुसार स्थलांतर करता येऊ शकते, असा पर्याय यावेळी अधिका?्यांनी सुचविला. या बैठकीमुळे ग्रमस्थांना दिलासा मिळाला आहे.