शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रावेर तहसील कार्यालयासमोर ‘जनसंग्राम’ चे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:40 IST

सरकारकडून आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाºया या सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. रावेर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी जनसंग्राम संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.

ठळक मुद्देआंदोलनकर्त्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन आपद्ग्रस्त केळी उत्पादकांना दिलेली मदत तुटपूंजीसरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका

रावेर, जि. जळगाव : कर्जमाफीची घोषणा करूनही ती मिळाली नाही, अब्जावधी रूपयांची केळी जमीनदोस्त होवून अजूनही दमडी शेतकºयांच्या पदरात पडली नाही, कापसावर नवीन बोंडअळी पडली तरी गतवर्षाचे बोंडअळीच्या नुकसानीचे अर्थसाहाय्य अजून पदरात पडले नाही. हंगामावर हंगाम तोट्यात जात असतांना सरकारकडून आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसणाºया या सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. रावेर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी जनसंग्राम संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.जनसंग्राम बहुजन लोकमंचचे अध्यक्ष विवेक ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रावेर तहसील कार्यालयासमोर दुपारी १२ वाजेच्या सुमारास एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आली.दरम्यान, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हितासंबंधी नाकर्तेपणावर खरपूस टिका केली. जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी शेतकºयांच्या नुकसानासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याची टीका करत गत चार वर्षांपासून होत नसलेली आमसभा घेण्याची मागणी केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, युवक रा. काँ तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, रावेर तालुका अ‍ॅग्रो डिलर्सचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, जिजाबराव पाटील, महेश लोखंडे, राजेंद्र चौधरी, विलास ताठे, शालीग्राम पाटील, प्रमोद कोंडे, हृदयेश पाटील, शेख महेमुद शेख हसन, शिवाजी पाटील, भागवत महाजन, विजय पुराणे, किरण चौधरी, इसाक पटेल, धिरज चौधरी, मुज्जफर पटेल, शेख मंजूर शेख कादर, मधुकर पाटील, सुरेश शिंदे, अरविंद गांधी, लक्ष्मण मोपारी, काशीनाथ रायमळे, युसूफ खान इब्राहिम खान, शेख गयास, शेख कालू, डी.डी.वाणी, अशोक गढे, पुंडलिक पाटील, भागवत चौधरी, यशवंत महाजन, शिवाजी पाटील आदी यावेळी सहभागी झाले होते. दरम्यान, तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी धरणे आंदोलनस्थळी भेट दिली असता आंदोलनकर्त्यांनी निवेदन सादर केले. 

टॅग्स :agitationआंदोलन