शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

रावेर तहसील कार्यालयासमोर ‘जनसंग्राम’ चे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:40 IST

सरकारकडून आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाºया या सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. रावेर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी जनसंग्राम संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.

ठळक मुद्देआंदोलनकर्त्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन आपद्ग्रस्त केळी उत्पादकांना दिलेली मदत तुटपूंजीसरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका

रावेर, जि. जळगाव : कर्जमाफीची घोषणा करूनही ती मिळाली नाही, अब्जावधी रूपयांची केळी जमीनदोस्त होवून अजूनही दमडी शेतकºयांच्या पदरात पडली नाही, कापसावर नवीन बोंडअळी पडली तरी गतवर्षाचे बोंडअळीच्या नुकसानीचे अर्थसाहाय्य अजून पदरात पडले नाही. हंगामावर हंगाम तोट्यात जात असतांना सरकारकडून आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसणाºया या सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. रावेर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी जनसंग्राम संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.जनसंग्राम बहुजन लोकमंचचे अध्यक्ष विवेक ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रावेर तहसील कार्यालयासमोर दुपारी १२ वाजेच्या सुमारास एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आली.दरम्यान, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हितासंबंधी नाकर्तेपणावर खरपूस टिका केली. जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी शेतकºयांच्या नुकसानासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याची टीका करत गत चार वर्षांपासून होत नसलेली आमसभा घेण्याची मागणी केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, युवक रा. काँ तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, रावेर तालुका अ‍ॅग्रो डिलर्सचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, जिजाबराव पाटील, महेश लोखंडे, राजेंद्र चौधरी, विलास ताठे, शालीग्राम पाटील, प्रमोद कोंडे, हृदयेश पाटील, शेख महेमुद शेख हसन, शिवाजी पाटील, भागवत महाजन, विजय पुराणे, किरण चौधरी, इसाक पटेल, धिरज चौधरी, मुज्जफर पटेल, शेख मंजूर शेख कादर, मधुकर पाटील, सुरेश शिंदे, अरविंद गांधी, लक्ष्मण मोपारी, काशीनाथ रायमळे, युसूफ खान इब्राहिम खान, शेख गयास, शेख कालू, डी.डी.वाणी, अशोक गढे, पुंडलिक पाटील, भागवत चौधरी, यशवंत महाजन, शिवाजी पाटील आदी यावेळी सहभागी झाले होते. दरम्यान, तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी धरणे आंदोलनस्थळी भेट दिली असता आंदोलनकर्त्यांनी निवेदन सादर केले. 

टॅग्स :agitationआंदोलन