शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

राजकारणामुळे मैत्रीला बंधने : ‘जय आणि विरू’ची होतेय ताटातूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:23 IST

नगरसेवकांच्या जोड्या फुटल्या

ठळक मुद्देयंदाच्या निवडणुकीतील उलथापालथीमुळे फुटल्या जोड्या राजकारणापलिकडे जाऊन जपली मैत्री

सुशील देवकरजळगाव : ‘शोले’ चित्रपटातील ‘जय आणि विरू’च्या जोडीची मैत्रीची उपमा आजही अनेक मित्रांना दिली जाते. मनपातील आजी-माजी नगरसेवकांमधील अशा ‘जय आणि विरू’ची मात्र राजकीय उलथापालथीमुळे ताटातूट झाली आहे. तर काहींनी राजकारणापलिकडे जाऊन मैत्री जपली आहे.जुन्या नगरसेवकांमधील पांडुरंग काळे-प्रकाश बाबुराव पाटील, शिवचरण ढंढोरे- पांडुरंग काळे, विजय कोल्हे- गफ्फार मलिक, पुष्पा पाटील-सिंधुताई कोल्हे अशा अनेक जोड्यांची मैत्री प्रसिद्ध होती. तर नव्या नगरसेवकांमध्ये सुनील महाजन- ललित कोल्हे, अश्विन सोनवणे- सुनील महाजन, पृथ्वीराज सोनवणे-रवींद्र पाटील, अनंत जोशी-ललित कोल्हे, शाम सोनवणे-सुनील महाजन, वर्षा खडके-भारती जाधव, अशा जोड्या प्रसिद्ध आहेत. मात्र राजकारणाच्या उलथापालथीमुळे जुन्या नगरसेवकांच्या जोड्या फुटल्या. अन् आता नवीन नगरसेवकांच्याही जोड्या यंदाच्या निवडणुकीतील उलथापालथीमुळे फुटल्या आहेत.अनंत जोशी व ललित कोल्हे यांची जोडी महाविद्यालयापासूनची. राजकारणातही सोबत राहिले. मनसेत दोघांनी सोबत राहून काम केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत ललित कोल्हे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. तर अनंत जोशी शिवसेनेत गेले. सुनील महाजन व ललित कोल्हे यांच्याबाबतही तसेच झाले.खाविआ व मनसेची सत्तेत भागीदारी असताना दोघांची मैत्री चर्चेचा विषय बनली. त्यामुळेच जेव्हा ललित कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा सुनील महाजनही भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला. मात्र राजकारण व मैत्री आपआपल्या जागी असते हे सुनील महाजन यांनी कोल्हेंवर टीका करून सिद्ध केले. पृथ्वीराज सोनवणे व रवींद्र पाटील ही जोडीही मनपात कायम सोबत असायची. भाजपाकडून नगरसेवकपदाची पहिलीच टर्म असताना दोघांनी सोबतच अनेक विषय लावून धरले.मात्र उमेदवारीत सोनवणेंवर अन्याय झाला अन त्यांनी शिवसनेचा धनुष्यबाण हाती घेतला. रवींद्र पाटील यांना मात्र खडसेंच्या यादीत स्थान मिळाल्याने भाजपाची उमेदवारी मिळाली. वर्षा खडके-भारती जाधव यांच्यातील मैत्रीही जुनीच आहे. ती त्यांनी अजूनही जपली आहे. यंदा तर दोघी मैत्रिणी शिवसेनेकडूनच एकाच प्रभागातून निवडणूक लढवित आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव