शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

चार वर्षांत ३,८३,३९६ खातेदारांनी नियमित भरले कृषी कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST

जळगाव : २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून २०१९ पर्यंत जिल्हा बँकेच्या ३ लाख ८३ हजार ३९६ खात्यांमध्ये नियमित कर्ज भरणा ...

जळगाव : २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून २०१९ पर्यंत जिल्हा बँकेच्या ३ लाख ८३ हजार ३९६ खात्यांमध्ये नियमित कर्ज भरणा करण्यात आला आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते. आणि नियमित कर्ज भरल्याने त्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित रहावे लागले. त्यांना काही रक्कम परत मिळणार आहे. त्यामुळे त्यांना या योजनेचा फायदा होईल. जिल्हा सहकार खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार चार वर्षात आतापर्यंत दोन हजार १४३ कोटी १५ लाख रुपये एवढ्या कर्ज रकमेचा नियमित भरणा करण्यात आला आहे. त्यात ज्यांनी नियमित कर्ज भरले आहे. त्यांना पहिल्या वर्षासाठी ५० हजार, दुसऱ्या वर्षासाठी १५ हजार आणि त्यापुढील वर्षासाठी साडेसात हजार रुपये मिळणार आहे.

आकडेवारी- खाते क्रमांक - रक्कम

२०१५-१६ १५५६७२ - ९४४ कोटी ९३

२०१६-१७ १०२७१९ - ५६५ कोटी ४३

२०१७-१८ ६१०८६ - ३२५कोटी ६४

२०१८-१९ ६३९१९ - ३०कोटी ७०८