शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भुसावळात साडेचार हजार कोरोना योद्ध्यांचा कर्मवीर  पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 13:56 IST

साडेचार हजार कोरोना योद्ध्यांचा कर्मवीर  पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्दे साई निर्मल फाउंडेशनचा उपक्रमडॉ. नि. तू. पाटील तसेच  पुरस्कारार्थी सुमन कसबे  यांनी व्यक्त केले मनोगत

भुसावळ : साई निर्मल फाउंडेशन या संस्थेने ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्ध्यांचा बुधवारी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कोरोना  काळात  स्वतःच्या आणि कुटुंबाचा विचार न करता काम करणाऱ्या भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर मधील कर्मचाऱ्यांना कर्मवीर पुरस्कार सन्मान पत्र आणि रामरक्षा  देत सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील  ४ हजार ५५०  कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तू. पाटील अध्यक्षस्थानी  होते.  यावेळी ग्रामीण रुग्णालय अँड ट्रॉमा सेंटरचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी, डॉ. बी.एच.चाकूरकर,साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे,  सामाजिक कार्यकर्ते आर.के.कोळी, सतीश महाजन व्यासपीठावर होते. डॉ. नि. तू. पाटील तसेच  पुरस्कारार्थी सुमन कसबे  यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील यांनी केले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी बी.एच. चाकूरकर, यांच्यासह तेथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कर्मवीर पुरस्कार आणि रामरक्षा देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ