शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

प्रथम भगति संतन कर संगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 22:26 IST

आजकाल जो तो धावपळीच जीवन जगतोय, प्रत्येकाची एकमेकासोबत स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा पदाच्या हव्यासाची असो किंवा पैसा कमावण्याची ...

आजकाल जो तो धावपळीच जीवन जगतोय, प्रत्येकाची एकमेकासोबत स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा पदाच्या हव्यासाची असो किंवा पैसा कमावण्याची असो प्रत्येक जण गोष्टीतून सुख शोधत आहे आणि ते सुख जर कलियुगात प्राप्त करायचे असेल तर एकच साधन ते म्हणजे भक्ती. चार युगे झाली त्यातील सतयुगात सगळीकडे आनंदी आनंद होता त्यानंतर त्रेतायुगात प्रभुश्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने सगळीकडे सुख समाधानाने लोक जीवन जगत होते त्यानंतर द्वापारयुगामध्ये युगामध्ये श्रीकृष्णाचा वास असल्याने सगळीकडे प्रेमाचा भरणा होता. सगळीकडे लोक आयुष्य प्रेमाने जगत होते.आपल्याला जर सुख मिळवायचे असेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे ईश्वरभक्ती. ईश्वराची भक्ती करायची तर कशी करायची तर नवविधा भक्ती सांगितली आहे. त्यात सर्वात प्रथम भक्ती म्हणजे श्रवणभक्ती. भागवत श्रवण करून राजा परीक्षितीच मरण माघारी गेलं इतकी ताकद श्रवण भक्तीत आहे. पण ही भक्ती करण्यास आपल्याला अवघड जाईल म्हणून सर्वात सोपी भक्ती सांगितलेली आहे नामभक्ती. भूतलावर जन्म घेतल्यावर भगवंताला प्राप्त करायचे असेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे नामभक्ती.जेव्हा सीतामातेचे रावणाने हरण केले होते तेव्हा सीतामतेला आणण्यासाठी सेतु पुल तयार करावा लागला तेव्हा नुसत्या प्रभुश्रीरामचंद्रांच्या नावाने दगडे तरली होती निर्जीव वस्तूला तारण्याची ताकद नामात आहे. आपल्यालाही हा संसाररूपी भवसागर तरून जायचा असेल तर नाम भक्ती करायला पाहिजे.राम आणि कृष्ण ही दोन्ही नावे घेऊन ईश्वराचे नामस्मरण करायला हवे या दोन्ही नामाने निश्चित मानव भवसागर तरुन जाईल. वाल्या कोळीने नाम भक्ती केली तर त्यांची वाल्मिकऋषी म्हणून ख्याती मिळवली, हे फक्त नामामुळेच शक्य झाले. नामभक्ती करून आपल्या जीवनात आनंदप्राप्ती करायला पाहिजे यापैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करून आपण जीवन सार्थकी लावू या...- गजानन महाराज वरसाडेकर (जळगाव)

टॅग्स :Jalgaonजळगाव