शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाला अखेर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 19:37 IST

राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला.

ठळक मुद्देआता सेवेत कायम होणारमंत्रीमंडळाच्या निर्णयाने जल्लोषजल्लोषप्रसंगी अनेकांना अश्रू झाले अनावर

चाळीसगाव, जि.जळगाव : राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला.काहींना अश्रू अनावर झालेशासनाने ११ मार्च १९९३ ते २० मार्च २००० पर्यंत पालिकांमध्ये रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे राज्यभरातील १४१६ रोजंदारी कर्मचाºयांना २५ वर्षांनंंतर न्याय मिळाला आहे. चाळीसगाव पालिकेतही १९९५ पासून असे १८९ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील काही सेवानिवृत्तही झाले आहेत.दुपारी मंत्रीमंडळाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कर्मचाºयांनी पालिकेच्या आवारात एकत्र येऊन आनंद व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, गटनेते संजय रतनसिंग पाटील, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, नगरसेवक अरुण अहिरे, चंद्रकांत तायडे, मानसिंग राजपूत, विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, चिराग शेख, माजी नगरसेवक सोमसिंग राजपूत, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.शासनाने रोजंदारी कर्मचाºयांना खरोखरच न्याय दिल्याची प्रतिक्रिया यावेळी संजय पाटील यांनी व्यक्त केली.गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना शासनाच्या निर्णयामुळे सेवेत संरक्षण मिळाले आहे. त्यांच्या कुटुंंबाच्या दृष्टीने हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.- आशालता चव्हाणनगराध्यक्षा, नगरपालिका, चाळीसगाव

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षChalisgaonचाळीसगाव