शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाला अखेर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 19:37 IST

राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला.

ठळक मुद्देआता सेवेत कायम होणारमंत्रीमंडळाच्या निर्णयाने जल्लोषजल्लोषप्रसंगी अनेकांना अश्रू झाले अनावर

चाळीसगाव, जि.जळगाव : राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला.काहींना अश्रू अनावर झालेशासनाने ११ मार्च १९९३ ते २० मार्च २००० पर्यंत पालिकांमध्ये रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे राज्यभरातील १४१६ रोजंदारी कर्मचाºयांना २५ वर्षांनंंतर न्याय मिळाला आहे. चाळीसगाव पालिकेतही १९९५ पासून असे १८९ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील काही सेवानिवृत्तही झाले आहेत.दुपारी मंत्रीमंडळाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कर्मचाºयांनी पालिकेच्या आवारात एकत्र येऊन आनंद व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, गटनेते संजय रतनसिंग पाटील, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, नगरसेवक अरुण अहिरे, चंद्रकांत तायडे, मानसिंग राजपूत, विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, चिराग शेख, माजी नगरसेवक सोमसिंग राजपूत, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.शासनाने रोजंदारी कर्मचाºयांना खरोखरच न्याय दिल्याची प्रतिक्रिया यावेळी संजय पाटील यांनी व्यक्त केली.गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना शासनाच्या निर्णयामुळे सेवेत संरक्षण मिळाले आहे. त्यांच्या कुटुंंबाच्या दृष्टीने हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.- आशालता चव्हाणनगराध्यक्षा, नगरपालिका, चाळीसगाव

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षChalisgaonचाळीसगाव