शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाला अखेर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 19:37 IST

राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला.

ठळक मुद्देआता सेवेत कायम होणारमंत्रीमंडळाच्या निर्णयाने जल्लोषजल्लोषप्रसंगी अनेकांना अश्रू झाले अनावर

चाळीसगाव, जि.जळगाव : राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला.काहींना अश्रू अनावर झालेशासनाने ११ मार्च १९९३ ते २० मार्च २००० पर्यंत पालिकांमध्ये रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे राज्यभरातील १४१६ रोजंदारी कर्मचाºयांना २५ वर्षांनंंतर न्याय मिळाला आहे. चाळीसगाव पालिकेतही १९९५ पासून असे १८९ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील काही सेवानिवृत्तही झाले आहेत.दुपारी मंत्रीमंडळाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कर्मचाºयांनी पालिकेच्या आवारात एकत्र येऊन आनंद व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, गटनेते संजय रतनसिंग पाटील, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, नगरसेवक अरुण अहिरे, चंद्रकांत तायडे, मानसिंग राजपूत, विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, चिराग शेख, माजी नगरसेवक सोमसिंग राजपूत, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.शासनाने रोजंदारी कर्मचाºयांना खरोखरच न्याय दिल्याची प्रतिक्रिया यावेळी संजय पाटील यांनी व्यक्त केली.गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना शासनाच्या निर्णयामुळे सेवेत संरक्षण मिळाले आहे. त्यांच्या कुटुंंबाच्या दृष्टीने हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.- आशालता चव्हाणनगराध्यक्षा, नगरपालिका, चाळीसगाव

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षChalisgaonचाळीसगाव