शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळातील खडका रोडवर भीषण पाणी टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:27 IST

भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी बंधाºयाची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. शिवाय तापी नदीवरील हतनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यामुळे व अमृत योजनेच्या कामामुळे ठिकठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहरवासीयांना विषेशत: खडका रोड भागातील रहिवाशांना १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

ठळक मुद्देअमृत व गळतीमुळे पाणी पुरवठ्यावर परिणामरविवारपासून रोटेशननुसार होणार पाणीपुरवठा१० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा

भुसावळ : भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी बंधाºयाची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. शिवाय तापी नदीवरील हतनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यामुळे व अमृत योजनेच्या कामामुळे ठिकठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहरवासीयांना विषेशत: खडका रोड भागातील रहिवाशांना १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी सर्वच भागातील शहरवासीयांची वणवण सुरू आहे.तापी नदीवरील बंधाºयातील पाणी पातळी खालावली आहे. बंधाºयात पाणीच नसल्यामुळे पालिका प्रशासनाला पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवावी लागली, अशी स्थिती निर्माण झाली होती.१२ रोजी दुपारी हतनूर धरणातून आवर्तन सुटल्यामुळे रविवारपासून शहरवासीयांना रोटेशननुसार पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश लाड यांनी दिली.महत्वाकांक्षी अमृत योजनच्या पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी अंथरण्याचे काम सर्वच प्रभागात सुरू आहे. त्यामुळे जुन्या पाईपलाईनवर काम करत असताना अनेक ठिकाणी तिला गळती लागली आहे, यातच आशिया महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.खडकारोड भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे जोडणी करूनही काही प्रमाणात गळती सुरूच आहे. शिवाय खडकारोड शिवारात यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. ऐन हिवाळ्यात शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

टॅग्स :BhusawalभुसावळJalgaonजळगाव