शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

अडीच वर्षापूर्वी हरविलेली महिला आधारकार्डमुळे सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 19:47 IST

धुळे येथे नातेवाईकाकडे लग्नाला जात असताना सुरत रेल्वे स्थानकावरुन चुकून दुसऱ्या रेल्वे गाडीत बसल्याने तिरुअनंतपुरम (केरळ) येथे पोहचलेल्या लक्ष्मीबाई कृष्णराव पानपाटील (वय ८२, रा.मारवड, ता.पाचोरा, ह.मु.सुरत) या तब्बल दोन वर्ष सात महिन्यानंतर गवसल्या.

ठळक मुद्देविधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकारधुळे येथे लग्नाला जात असताना झाल्या होत्या बेपतादोन वर्ष सात महिन्यानंतर पटली ओळख

जळगाव : धुळे येथे नातेवाईकाकडे लग्नाला जात असताना सुरत रेल्वे स्थानकावरुन चुकून दुसऱ्या रेल्वे गाडीत बसल्याने तिरुअनंतपुरम (केरळ) येथे पोहचलेल्या लक्ष्मीबाई कृष्णराव पानपाटील (वय ८२, रा.मारवड, ता.पाचोरा, ह.मु.सुरत) या तब्बल दोन वर्ष सात महिन्यानंतर गवसल्या. लक्ष्मीबाई या ब्रिटीश काळातील लोकल बोर्डाचे सदस्य कृष्णराव मुकूंदराव पानपाटील यांच्या पत्नी आहेत. लक्ष्मीबाई यांना कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी आधारकार्ड व विधी सेवा प्राधिकरण हे दोन माध्यम महत्वाचे ठरले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धुळे येथे २२ एप्रिल २०१६ रोजी नातेवाईकाकडे लग्न असल्याने लक्ष्मीबाई या धुळे येथे येण्यासाठी आदल्या दिवशी सुरत रेल्वे स्थानकावर आल्या. लक्ष्मीबाई या चुकून भुसावळऐवजी तिरुअनंतपुरम जाणाºया गाडीत बसल्या. दुसºया दिवशी तेथे उतरल्यानंतर त्यांना अनोळखी शहर दिसले तसेच भाषाही अवगत नव्हती. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली. रेल्वे स्टेशनवरच मिळेल ते खाऊन त्यांनी काही दिवस काढले. त्यानंतर तेथे विधी सेवा प्राधिकरणात काम करणाºया एका समाजसेविका भेटल्या. त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, मात्र भाषेच्या अडचणीमुळे त्यांचाही नाईलाज झाला. त्यामुळे त्यांनी तेथील महिला निरीक्षणगृहात त्यांना दाखल केले होते. त्यानंतर आधारकार्डवरून त्यांची ओळख पटली होती.

टॅग्स :JalgaonजळगावCourtन्यायालय