शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा पितृपक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:56 IST

दिवंगत व्यक्ती तथा पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पितृपक्षास आज २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

ठळक मुद्देपितृपंधरवडा आजपासून सुरुहिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्वहिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवाड्याला भावनिक महत्त्व

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, जि.जळगाव : दिवंगत व्यक्ती तथा पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पितृपक्षास आज २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवड्याला भावनिक महत्त्व असून, सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाची सांगता होणार आहे.ग्रामीण भाग असो वा शहरी, पितृपक्ष पंधरवडा सर्वत्र पाळला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्यपक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. दिवंगत व्यक्ती, वाडवडिलांच्या, पूर्वजांच्या मृत्यूतिथीला या पंधरवड्यात त्या-त्या तिथीला श्राद्ध (तर्पण) केले जाते. तर्पण केल्याने मृत पितरांना सुख लाभते ते संतुष्ट होतात अशी भावना आहे.स्नेहवृद्धीसाठी यांचा वापरगोपीचंदन, काळी तीळ, जव, जानवे, पुष्प, तुळशी पाने, दर्भ, पवित्री, फुले, हार, भात श्राद्ध कर्मात वापरत असतात. काळी तीळ स्नेहाचे तर जव हे समृद्धीचे प्रतीक आहे. पिंडदानासाठी भातात मध, तुळशीपत्र, तूप, तीळ, जव यांचा वापर करतात.तिथींचे महत्त्वपितृपक्षात तिथींना अनन्य महत्त्व आहे. शस्त्राने मृत झालेले, संन्यास घेऊन मृत झालेले, माहेरपणी मृत्यू झालेल्या सवाष्णी वगैरेंसाठी ठरावीक तिथीला श्राद्ध केले जाते. त्यात सर्वपित्री अमावस्या साºया पितरांसाठी आहे.श्राद्धाचे प्रकारश्राद्ध क्रियेत तत श्राद्धम म्हणजेच श्रद्धेने केलेले कार्य किंवा यालाच श्राद्ध असे म्हणतात. और्ध्ददेहिक श्राद्ध, संवत्सारिक, पार्वणी, तीर्थ, त्रिपिंडी, हिरण्यश्राद्ध, महालय श्राद्ध आदी श्राद्धाचे प्रकार आहेत.तिथीनुसार श्राद्धश्राद्ध हे तिथीनुसार करावे असे शास्त्रवचन आहे. आज २५ रोजी महालय श्राद्धारंभ असून प्रतिपदा श्राद्ध, २६ रोजी द्धितीया श्राद्ध, २७ रोजी तृतीया श्राद्ध, २८ रोजी चतुर्थी श्राद्ध, भरणी श्राद्ध, २९ रोजी पंचमी श्राद्ध, ३० रोजी पष्ठी श्राद्ध, १ आॅक्टोबरला सप्तमी श्राद्ध, २ रोजी अष्टमी श्राद्ध, ३ रोजी अविधवा नवमी श्राद्ध, ४ रोजी दशमी श्राद्ध, ५ रोजी एकादशी श्राद्ध, ६ रोजी द्वादशी श्राद्ध, ७ रोजी त्रयोदशी-चतुर्दशी श्राद्ध, ८ रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध, ९ रोजी मातामह श्राद्ध आहे.पितृपक्ष म्हटला की मनात एक अनामिक भीती निर्माण होते. शरीर आणि मनाला जडत्व येते. तसे पाहिले तर पूर्वजांच्या स्मरणाचा हा काळ आहे. पुढच्या पिढीला संस्कारित करण्याचे कार्य पूर्वीच्या पिढीने केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा कालखंड आहे. तेव्हा मनात भीती न बाळगता पूर्वजांचे स्मरण व्हायला हवे. बदलत्या काळाची ती मागणी आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव