शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘व्रत करा एकादशी’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 22:17 IST

आज पौष शुक्ल एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी. सर्व वर्षातील एकादशीमध्ये ‘पुत्रदा एकादशी’ ला विशेष महत्व आहे. पुराणांत या एकादशीबाबत ...

आज पौष शुक्ल एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी. सर्व वर्षातील एकादशीमध्ये ‘पुत्रदा एकादशी’ ला विशेष महत्व आहे. पुराणांत या एकादशीबाबत सविस्तर कथा आहे. या एकादशीच्या व्रत प्रभावाने योग्य संतान प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. या दिवशी सृष्टीचे पालनकर्ता विष्णूची आराधना केली जाते. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेत एकादशी व्रतास अनन्य महत्व आहे. एकादशी व्यतिरिक्त कोणताही उपवास करू नये, अशीही विचारधारा वारकरी संप्रदायात आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे, ‘व्रत करा एकादशी।’ एकच व्रत सांगितले आहे. भगवान श्रीविष्णूस एकादशीचे व्रत अतिप्रिय आहे.एकादशीच्या व्रतास वैज्ञानिक आधारदेखील सांगण्यात आलेला आहे. शरिरात ७५ टक्के पाणी आहे. वैज्ञानिक दृष्टीने बघितले असता, आपले मस्तिष्क, आपल्याव्दारे ग्रहण केलेले अन्न समजण्यासाठी ३ ते ४ दिवस लागतात. अमावस्या व पौर्णिमाच्या दिवशी वायुमंडलीय दाब पृथ्वीच्या चारही बाजूंनी जास्त होत असतो. अशातच एकादशीच्या दिवशी उपवास किंवा व्रत केल्यामुळे सकारात्मक प्रभाव अमावस्या व पौर्णिमा या तिथीपर्यंत मिळत असतो. ज्यामुळे मनाची चंचलता कमी असते, डिप्रेशन किंवा तणाव याची समस्या उद्भवत नाही. एकाग्रता वाढीसाठी उपयुक्त आहे.अशाप्रकारे एकादशीचे धार्मिक व वैज्ञानिक महत्व आहे. याचा अनुभव एकादशी व्रत केल्यानेच मिळू शकतो. एकादशीच्या दिवशी खोटे बोलू नये की ज्यामुळे मन दुषित होते, क्रोध करू नये, पान खाऊ नये वगैरे नियम सांगितले आहेत. या दिवशी भजन, कीर्तनात वेळ घालवावा. या व्रताने पवित्र आचार व विचार होतात. प्रभू भक्तीत लीन होऊन एकादशी व्रत करावे.- डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम, ता. धरणगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव