शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

‘व्रत करा एकादशी’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 22:17 IST

आज पौष शुक्ल एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी. सर्व वर्षातील एकादशीमध्ये ‘पुत्रदा एकादशी’ ला विशेष महत्व आहे. पुराणांत या एकादशीबाबत ...

आज पौष शुक्ल एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी. सर्व वर्षातील एकादशीमध्ये ‘पुत्रदा एकादशी’ ला विशेष महत्व आहे. पुराणांत या एकादशीबाबत सविस्तर कथा आहे. या एकादशीच्या व्रत प्रभावाने योग्य संतान प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. या दिवशी सृष्टीचे पालनकर्ता विष्णूची आराधना केली जाते. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेत एकादशी व्रतास अनन्य महत्व आहे. एकादशी व्यतिरिक्त कोणताही उपवास करू नये, अशीही विचारधारा वारकरी संप्रदायात आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे, ‘व्रत करा एकादशी।’ एकच व्रत सांगितले आहे. भगवान श्रीविष्णूस एकादशीचे व्रत अतिप्रिय आहे.एकादशीच्या व्रतास वैज्ञानिक आधारदेखील सांगण्यात आलेला आहे. शरिरात ७५ टक्के पाणी आहे. वैज्ञानिक दृष्टीने बघितले असता, आपले मस्तिष्क, आपल्याव्दारे ग्रहण केलेले अन्न समजण्यासाठी ३ ते ४ दिवस लागतात. अमावस्या व पौर्णिमाच्या दिवशी वायुमंडलीय दाब पृथ्वीच्या चारही बाजूंनी जास्त होत असतो. अशातच एकादशीच्या दिवशी उपवास किंवा व्रत केल्यामुळे सकारात्मक प्रभाव अमावस्या व पौर्णिमा या तिथीपर्यंत मिळत असतो. ज्यामुळे मनाची चंचलता कमी असते, डिप्रेशन किंवा तणाव याची समस्या उद्भवत नाही. एकाग्रता वाढीसाठी उपयुक्त आहे.अशाप्रकारे एकादशीचे धार्मिक व वैज्ञानिक महत्व आहे. याचा अनुभव एकादशी व्रत केल्यानेच मिळू शकतो. एकादशीच्या दिवशी खोटे बोलू नये की ज्यामुळे मन दुषित होते, क्रोध करू नये, पान खाऊ नये वगैरे नियम सांगितले आहेत. या दिवशी भजन, कीर्तनात वेळ घालवावा. या व्रताने पवित्र आचार व विचार होतात. प्रभू भक्तीत लीन होऊन एकादशी व्रत करावे.- डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम, ता. धरणगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव