शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सरकारच्या धोरणांमुळे हवालदील झालेला शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:49 IST

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा आरोप; आजपासून नुकसान पाहणी दौरा

जळगाव- परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान होवून शेतकरी अक्षरक्ष: उध्द्वस्त झाला आहे. एवढेच नव्हे तर गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या धोरणामुळे हवालदिल झालेला शेतकरी वर्ग वा-यावर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला़ तर शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेवून नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव गामीण मतदारसंघात बुधवारपासून दौरा करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली़विमा कंपन्यांकडून शेतकºयांची लुबाडणुकदेवकर यांनी सांगितले की, आक्टोंबर महीन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होवू शेतकरी पूर्णपणे उध्दवस्त झाला आहे. त्यामुळे शेतकºयाला नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये हेक्टरी मिळावे अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. तसेच एकीकडे शेतकºयाच्या पिकांचे पूर्ण नुकसान झाले असतांना पिक विम्याचे हप्ते भरुन देखील ९५ टक्के शेतकºयांना भरपाई मिळत नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे विमा कंपन्यांकडून शेतकºयांची लुबाडणुक झाली आहे. सरकारसह कुणीच दखल घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.खोटी आश्वासन देवून तोंडाला पाने पुसलीशासनाकडून कर्जमाफी जाही केली़ मात्र, अजूहनही ५० टक्के शेतकºयांना त्याचा लाभ मिळालेला नाही़ त्यातच आता पुन्हा अतिवृष्टीने अस्मानी संकट आल्याने शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी देखील गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात खोटी आश्वासने देवून फसवणूक करीत शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहे, असा आरोपही त्यांनी केला़ तर मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी करता येणार नाही असे जाहीर केला विरोधकांच्या तसेच शेतकºयांच्या आंदोलनानतंर कर्जमाफी जाहीर केली. मात्र, ती देखील पर्ू्णपणे दिली नसल्याचा आरोपही देवकर यांनी केला.बांधावर जावून पाहणी करणारउद्धवस्त झालेल्या शेतकºयांच्या नुकसानीची पाहणी करण्याचा दौरा सर्वप्रथम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यानतंर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना पाहणी करण्याची जाग आल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, बुधवारपासून जळगाव तालुका व धरणगाव तालुक्यातील शेतकºयाच्या नुकसानीची पाहणी बांधावर जावून करून त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी घेण्यासाठी दौरा करणार असल्याची माहीतीही गुलाबराव देवकर यांनी दिली. बुधवारी सकाळी ८़३० वाजेपासून दौºयाला सुरूवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव