शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सरकारच्या धोरणांमुळे हवालदील झालेला शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:49 IST

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा आरोप; आजपासून नुकसान पाहणी दौरा

जळगाव- परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान होवून शेतकरी अक्षरक्ष: उध्द्वस्त झाला आहे. एवढेच नव्हे तर गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या धोरणामुळे हवालदिल झालेला शेतकरी वर्ग वा-यावर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला़ तर शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेवून नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव गामीण मतदारसंघात बुधवारपासून दौरा करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली़विमा कंपन्यांकडून शेतकºयांची लुबाडणुकदेवकर यांनी सांगितले की, आक्टोंबर महीन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होवू शेतकरी पूर्णपणे उध्दवस्त झाला आहे. त्यामुळे शेतकºयाला नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये हेक्टरी मिळावे अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. तसेच एकीकडे शेतकºयाच्या पिकांचे पूर्ण नुकसान झाले असतांना पिक विम्याचे हप्ते भरुन देखील ९५ टक्के शेतकºयांना भरपाई मिळत नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे विमा कंपन्यांकडून शेतकºयांची लुबाडणुक झाली आहे. सरकारसह कुणीच दखल घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.खोटी आश्वासन देवून तोंडाला पाने पुसलीशासनाकडून कर्जमाफी जाही केली़ मात्र, अजूहनही ५० टक्के शेतकºयांना त्याचा लाभ मिळालेला नाही़ त्यातच आता पुन्हा अतिवृष्टीने अस्मानी संकट आल्याने शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी देखील गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात खोटी आश्वासने देवून फसवणूक करीत शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहे, असा आरोपही त्यांनी केला़ तर मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी करता येणार नाही असे जाहीर केला विरोधकांच्या तसेच शेतकºयांच्या आंदोलनानतंर कर्जमाफी जाहीर केली. मात्र, ती देखील पर्ू्णपणे दिली नसल्याचा आरोपही देवकर यांनी केला.बांधावर जावून पाहणी करणारउद्धवस्त झालेल्या शेतकºयांच्या नुकसानीची पाहणी करण्याचा दौरा सर्वप्रथम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यानतंर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना पाहणी करण्याची जाग आल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, बुधवारपासून जळगाव तालुका व धरणगाव तालुक्यातील शेतकºयाच्या नुकसानीची पाहणी बांधावर जावून करून त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी घेण्यासाठी दौरा करणार असल्याची माहीतीही गुलाबराव देवकर यांनी दिली. बुधवारी सकाळी ८़३० वाजेपासून दौºयाला सुरूवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव