शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

कर्जामुळे शेतकर्‍याची आत्महत्त्या

By admin | Updated: May 29, 2014 16:12 IST

गारपिटीत शेतातील पीक होत्याचे नव्हते झाले़ बँकेचे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न होता़ त्यामुळे निराश झालेल्या शेतकर्‍याने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना चाकूर तालुक्यातील सावंतवाडी येथे घडली़

चाकूर : गारपिटीत शेतातील पीक होत्याचे नव्हते झाले़ बँकेचे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न होता़ त्यामुळे निराश झालेल्या शेतकर्‍याने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना चाकूर तालुक्यातील सावंतवाडी येथे घडली़ सावंतवाडी येथील शेतकरी बालाजी विश्वंभर सावंत (वय ४८) यांची दोन एकर शेती आहे़ चार वर्षापूर्वी त्यांनी कर्ज काढून द्राक्षबाग लावली मात्र त्यात यश आले नाही़ त्यामुळे त्यांनी पारंपरिक शेती करण्याचा निर्णय घेतला़ मागील महिन्यात गारपीटीत शेतातील उभे पिक उध्वस्त झाले़ त्याचे अनुदानही अद्याप मिळालेले नाही़ याच नैराश्यातून बालाजी सावंत यांनी मंगळवारी सकाळी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्त्या केली़